May 19, 2026
Home Page 402
काय चाललयं अवतीभवती

साहित्यकणा फाउंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशन संस्थेने विविध पुरस्कार देण्याचे योजिले आहे, अशी माहिती अध्यक्ष संजय गोराडे
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

सरकारच्या मते इतके आहे शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न

नवी दिल्ली – राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे जानेवारी 2019-डिसेंबर 2019 या काळामध्‍ये  देशाच्या ग्रामीण भागातील कृषी कुटुंबांच्या परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षणाच्या (एसएएस)
कविता

संसाराचा गाडा…

'सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेलं हे छायाचित्र… आणि ते पाहून मला सुचलेल्या या काव्यपंक्ती…..' कवी - दिलीप गंगधर गाठलीय कवाचीच मी वयाची साठी, तरी पेलते
काय चाललयं अवतीभवती

कुंडल-कृष्णाई प्रतिष्ठानतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

‘कुंडल- कृष्णाई प्रतिष्ठान तर्फे विविध साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष हणमंतराव जगदाळे यांनी दिली आहे. कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य या प्रकारातील
विश्वाचे आर्त

शेतकऱ्यांनी संशोधक वृत्ती ठेवून शेती करण्याची गरज

विद्यापीठांनी पुस्तकांत बांधून ठेवलेले हे शास्त्र आता प्रत्यक्षात उपयोगात आणायला हवे. संशोधनाच्या प्रसाराचा वेग जितका वाढेल तितका विकासाचा दर वाढेल. शेतकऱ्यांनीच आता संशोधक वृत्ती ठेवून
मुक्त संवाद

बालमनाची निसर्गाशी नाळ जोडणारा कवितासंग्रह – ‘ माझे गाणे आनंदाचे.’

या संग्रहातील कविता बालकांना विश्वातील माणसांना प्रेमाच्या धाग्याने गुंफण्याचा आशावाद देतात. शिवाशिवीचा खेळ खेळत मैत्री फुलवतात. सहभोजनातून एकत्र जेवणाची मज्जा देतात. तर आता गट्टी फू
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नदी संवर्धन करताना याचाही व्हावा विचार…

नदी, नाले, पाणथळ जागांच्या संवर्धनाचा विचार करताना शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब होणे गरजेचे आहे. केवळ गाळ उपसा करून नदी वाचवणे शक्य नाही. यासाठी योग्य अभ्यास हा
काय चाललयं अवतीभवती

शाहु कुमार भवनच्या दहावीच्या ८६ च्या बॅचचे स्नेहसंमेलन

बालपणी ज्ञानाचे डोस, घेतलो इथेत्यागातून गुरुंनी घडवले आम्हा इथेना मोबाईल होता, ना टीव्ही इथेमनोरंजनापासून गुरुंनी दुर सारतकरिअरची स्वप्न दाखवली इथेते ज्ञानमंदिर आज आठवा इथे गारगोटी
कविता

चहाते…

तुम्हाला काय वाटते की मला चाहते लिहायचे होते आणि मी चुकून चहाते लिहीले आहे? छे ते चहातेच आहे. चहाचे चाहते ते चहाते. आमच्या एक मावशी
विश्वाचे आर्त

संपत्ती अन् दया जेथे, त्याच्यातच भगवंताचे रुप

धर्म कोणता आहे? तर दया हा धर्म आहे. माणुसकी हा धर्म आहे. हा धर्म स्वीकारायला हवा. या धर्माचे पालन करायला हवे. हीच आपली भारतीय संस्कृती
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406