July 27, 2024
Home » चंद्रपूर

Tag : चंद्रपूर

काय चाललयं अवतीभवती

मी सतीसावित्री….वटसावित्री, कि…. फुल्यांची सावित्री

विदर्भातील सातव्या स्मृतिगंध काव्य संमेलनामध्ये डॉ प्रतिमा इंगोले यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश.. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे स्व. विणा आडेकर स्मृति प्रतिष्ठानच्या वतीने हे...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे....
काय चाललयं अवतीभवती

मूल येथे तीन डिसेंबरला महिला झाडीबोली साहित्य संमेलन

मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. रत्नमालाताई भोयर यांची निवड साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ...
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य मंडळाचे शब्दसाधक पुरस्कार जाहीर

चंद्रपूर – झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे, बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे, लिहित्या हाताना बळ मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे विविध साहित्यकृतींना राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२२ देण्याचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तेरा वर्षापासून हे साहित्य पुरस्कार देण्यात...
विशेष संपादकीय

जातीव्यवस्थेचा तिरस्कार अन् मानवतावादाचा पुरस्कार करणारी बंडखोर संतपरंपरा

संत कुणाला म्हणावे? याचे उत्तर आहे की, ज्याच्या विचारांचा अंत नाही तो संत. संत अनंत असतात, ते आपल्या विचाराने समाजाला प्रेरीत करुन आदर्शवादाचे प्रतिक म्हणून...
मुक्त संवाद

राष्ट्रसंतांचे पाईक : प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे

१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या १८ व्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे यांचा अल्पपरिचय…...
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्यावतीने ग्रामसाहित्य पुरस्कारांची घोषणा

ग्राम साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे, प्रिती जगझाप , भारती तितरे, संजिव बोरकर यांची निवड चंद्रपूर – राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती द्वारा देण्यात येणाऱ्या...
कविता

नवयुवकांना दिशा देणारा झाडीबोलीतील कवितासंग्रह : खंजरी

कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे प्रसारक-वाहक असल्याने त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचा संपर्क येतो. त्या अनुभवातून ते अधिक समरसतेने व्यक्त होण्यास सक्षम...
कविता

स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा

सुर्याचेही तेज लाभले महाराष्ट्री एक तारा ,स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा . स्वराज्याचे अमर तोरण पराक्रमाच्या गाथा ,शिवबाचा गौरव जगती ताठर होते माथा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406