July 27, 2024
Home » मीरा उत्पात-ताशी

Tag : मीरा उत्पात-ताशी

पर्यटन

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।

जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।संत भानुदास महाराजांनी अनागोंदी म्हणजे हंपी वरून राजा कृष्णदेवराय यांच्या कडून भक्तिबळावर आणलेली विठ्ठल मूर्ती वारकऱ्यांनी वाजत गाजत...
मुक्त संवाद

आंबा आठवणीतला

आहाहा!!! मधुर गोड रसाने रसना आणि आत्मा तृप्त होई. ओघळलेल्या रसानी कोपर, हात, तोंड आणि फ्राॅक केशरी होवून जाई. हात धुतला तरी आंब्याचा गोड वास...
मुक्त संवाद

आठवणी साठवलेली उन्हाळ्याची सुट्टी

सुट्टी कधी संपायची ते कळायचेच नाही.. छोट्या छोट्या गोष्टीत आभाळभर आनंद मिळायचे ते दिवस आता नाहीत याची खंत वाटते..पण त्या साठवलेल्या, जपलेल्या सुखाच्या अक्षय आठवणी...
मुक्त संवाद

धनुर्मास…

अन्नधान्य पिकवण्यासाठी जसा पाऊस आवश्यक असतो तसा सूर्य प्रकाशही गरजेचा असतो.. आणि या दिवसांत सूर्य प्रकाश किती हवाहवासा वाटतो. त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गरम गरम...
मुक्त संवाद

सावळे सुंदर रूप मनोहर…

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला असताना पुंडलिकांनी तीच वीट दारी आलेल्या देवाला उभे राहण्यासाठी दिली‌‌. आणि देवाच्या पदस्पर्शाने इंद्राचा उद्धार झाला. विटेखाली...
मुक्त संवाद

पडशीची वारी…

आज वारी विस्तारते आहे ही आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याबरोबर वारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा वारकऱ्यांनी आणि त्यांना मदत करणाऱ्यांनी विचार करावा. कमीत कमी गरजा,...
मुक्त संवाद

मीरेच्या पारलौकिक प्रेमाची आठवण

भारतीय लोकमानसाने श्रीकृष्णाला फार मधुर रंग दिले आहेत. पण या सार्‍या रंगा उठून दिसतो तो त्याचा प्रेमरंग. सामान्य माणसांबरोबर ऋषीमुनी आणि संत महंतांनीही त्याला या...
मुक्त संवाद

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती

पंढरपूरची वारी संपली. हा वारी वरचा शेवटचा लेख असं मी म्हटलं तरी देव काही वारीचा शेवटचा लेख असं म्हणायला तयारच नाही. कारण त्यानं परत एकदा...
मुक्त संवाद

विठ्ठलाच्या मागे लोड का लावतात ?

श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो...
मुक्त संवाद

आंबा आठवणीतला

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406