October 18, 2024

Tag : स्मिता पाटील

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मखाना खाण्याचे फायदे…

मखाना खाण्याचे फायदे काय आहेत ? आरोग्यासाठी ते कसे उपयुक्त आहे ? धकाधकीच्या जीवनशैलीत मखान्याचे सेवन कसे फायदेशीर ठरते ? यामध्ये कोणती जीवनसत्वे आहेत ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निरोगी राहण्यासाठी खा जवस…

आहारात जवस बियांचा वापर केल्यास अनेक फायदे होतात. वजन कमी करण्याबरोबरच आरोग्य सुद्धा चांगले राहाते. पण हे जवस कसे आणि केव्हा घ्यायचे, कोणी घ्यावे कोणी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कलिंगड खाण्याचे फायदे

उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत. काय आहेत याचे फायदे जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…....
मुक्त संवाद

जाणून घ्या आगळ्यावेगळ्या भेटवस्तूंबाबत…

बऱ्याचदा मित्र मैत्रिणींना भेटवस्तू काय द्यायची हा प्रश्न अनेकांना पडतो. नेहमीपेक्षा थोड्या हटके वस्तू भेट दिल्या तर त्या नेहमीच आठवणीत राहतात. तर मग जाणून घेऊया...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाळ्यात बागेची घ्यावयाची काळजी

उन्हाळ्यात बागेची काळची कशी घ्यायची ? पाण्याची आवश्यकता विचारात घेऊन कोणत्या उपाययोजना कराव्यात ? झाडांची वाढ चांगली व्हावी यासाठी कोणत्या उपाय करावेत ? यासह विविध...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घराच्या परिसरात लावा ही झाडे…

घराच्या आजुबाजुस कोणती झाडे लावावीत ? आणि का ? देशी झाडे लावणे कसे फायद्याची आहे ? याबाबात जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या सब्जा बी चे फायदे…

सब्जा बी चे फायदे काय आहेत ? सब्जा बी आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे ? यातून कोणते घटक मिळतात ? सब्जा बी चे सेवन कसे करायचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आगळा वेगळा बोटॅनिकल फॅशन शो..

गार्डन्स क्लब कोल्हापूरतर्फे आयोजित आगळा वेगळा बोटॅनिकल फॅशन शो.....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गार्डन्स क्लबचे अनोखे पुष्प प्रदर्शन…

कोल्हापूर येथील गार्डन्स क्लबच्यावतीने ५१ व्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गार्डन्स क्लब व राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित यामध्ये फुलांचे विविध...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हिवाळ्यासाठी सुपरफुड…

हिवाळ्यामध्ये कोणते पदार्थ खाण्यात असायला हवेत ? या पदार्थामध्ये कोणते घटक असतात ? शरीराला याचा काय फायदा होतो ? हिवाळ्यामध्ये हे पदार्थ खाल्याने काय परिणाम...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!