February 7, 2025

मराठी साहित्य

विश्वाचे आर्त

साधनेसाठी असे हवे आसन…

मन स्थिर होते असे प्रत्येक ठिकाण हे साधनेसाठी योग्यच आहे. यासाठी प्रथम मनाची तयारी करायला हवी. मन दृढ करायला हवे. मनाला साधनेची गोडी लागावी यासाठी...
व्हायरल

द्वेषाची कावीळ…

राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… द्वेषाची कावीळ अहंकारी ममत्वाचीबंगाली बडबड बाष्कळ आहे । भाजप मुक्त भारत नारा ऐक्याशिवाय निष्फळ आहे ।। राजन कोनवडेकर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ग्रामीण साहित्याची वस्तूनिष्ठ मांडणी

ग्रामीणता आणि ग्रामीण साहित्य संकल्पना, ग्रामीण साहित्य निर्मिती-स्थित्यंतरे, ग्रामीण साहित्याच्या प्रेरणेचं स्वरूप, साठोत्तरी साहित्य चळवळी व ग्रामीण साहित्य, ग्रामीण साहित्याची भाषा, ग्रामीण साहित्य समीक्षेची वाटचाल...
मुक्त संवाद

मातब्बरांचे विचार असणारा उपयुक्त असा संदर्भग्रंथ

अनेक विषयांवरची वेगवेगळी मतं जाणून घेऊन त्यावर आपलं मत काय आहे, काय असू शकतं याचं विचारमंथन होण्यासाठी ही सर्व व्याख्याने प्रत्येकाने विशेषतः साहित्यिकांनी अवश्य वाचायला...
विश्वाचे आर्त

अध्यात्मिक प्रवासात सद्गुरु हे वाटाड्या

तहान भूक विसरून आपण आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडत असतो. रात्र असो की दिवस आपण चालतच राहातो. या मार्गावर आता ध्येयाचीच फक्त आठवण होत असते. इतके...
विश्वाचे आर्त

प्रेम करा आनंदी जीवनासाठी…

प्रेम करायचे आणि सांगायला लाजायचे हे कसले प्रेम ? प्रेम हे व्यक्त करता यायला हवे तरच त्याचा आनंद मिळू शकेल. अन्यथा त्यातून दुःख ही होऊ...
मुक्त संवाद

‘वचन’ दाता गेला…

रवींद्र हे खरं तर सख्खे नसले तरी नात्याने माझे काका… माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे, माझ्याबद्दल अतीव आदरभाव असणारे… ‘जन्मदात्यांनी जन्माला घातलं, चळवळीनं घडवलं आणि साहित्यानं...
काय चाललयं अवतीभवती

संत साहित्याचे मूळ भगवगद् गीतेमध्येचः रामचंद्र देखणे

निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाङ्मय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गेल्या २३ वर्षांपासून हे साहित्य पुरस्कार देण्यात येतात. महाराष्ट्राच्या गावागावात संतसाहित्य वाचले जाते....
विश्वाचे आर्त

समुद्र सर्वांत पवित्र तीर्थ…

समुद्रातील पाण्याने अनेक व्याधीही दूर होतात. त्याच्या खारटपणामुळे रोगही जातात. तीर्थातून शरीराची शुद्धी होते. समुद्राच्या पाण्यातूनही शुद्धी होते. शरीराच्या शुद्धते बरोबरच मनाची शुद्धताही साधनेत महत्त्वाची...
मुक्त संवाद

अभ्यासकांसाठी प्रस्तावनांचा अमूल्य ठेवा

पुस्तकाचे नाव – संशोधन-समीक्षक डॉ स गं मालशे प्रस्तावना खंडसंकलन – श्याम जोशी, अर्चना कर्णिक, अर्णव चव्हाणप्रकाशक : ग्रंथसखा, बदलापूर मोबाइल – ९३२००३४१५६ डॉ. स....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!