सद्गुरुंनी दिलेल्या सोहम मंत्राशी एकरुपता साधायची आहे. त्याच्यात रममान व्हायचे आहे. सद्गुरुंच्या सोहमच्या श्वासात आपला श्वास जेव्हा मिळेल तेव्हा आपणासही साम्यतेची अनुभुती येईल. या अनुभुतीतून,...
ऑक्सफॅम (Rights Group Oxfam International)ही संस्था जगभरातील वाढत्या गरीबी, विषमतेकडे आणि संपत्तीच्या अमानुष केंद्रीकरणाकडे लक्ष वेधत आहे. यावर्षीच्या स्विर्झलॅड येथील दावोस याठिकाणी होणाऱ्या जागतिक आर्थिक...
पंचगंगेच्या काठावर वसलेलं वडणगे ही दक्षिण करवीर काशी, सधन गाव अशी वडणगेची नानापरीने जिल्ह्यात ओळख. राजकीय, सामाजीक, कला, क्रीडा, सांस्कृतिक समृध्द म्हणूनही गावची ओळख. अनेक...
आत्मज्ञान प्राप्तीची ओढ असणारा भक्तच खरा भक्त, खरा योगी म्हणून ओळखला जातो,. पण आजच्या पिढीत हे दिसून येत नाही. गणेश उत्सवात, नवरात्रीमध्ये अध्यात्माचा गंधही दिसत...
नाचणीचा वापर जितका चांगला तितके आरोग्य चांगले हे समीकरण या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त घरात लागू करायला हरकत नसावी. नाचणीचा वापर वाढला तर सर्वांनाच फायदा होणार...
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्यावतीने महर्षी शिंदे आणि सर्वसमावेशक भारताची संकल्पना यावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये अनेक मान्यवर वक्ते,...
संतमहात्म्यांच्या विचारांची कास यासाठीच धरायला हवी. जागतिकीकरणात टिकायचे असेल, तर हा विचार आत्मसात करायला हवा. ‘विश्वची माझे घर’ समजूनच विकास साधायला हवा. विश्वभारतीची संकल्पना मांडून...
अपघातात ज्या प्रमाणे मृत्यू होतात आणि जखमी होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे होणारे वित्तीय नुकसान हा स्वतंत्र विषय आहे. तरी प्राथमिकता प्राणघातकच नव्हे तर...
अध्यात्मातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. यासाठी आध्यात्मिक विचारांची कास नव्या पिढीने धरायला हवी. संतांनाही दूरदृष्टी असणारे भक्त अधिक...
शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406