February 21, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Home Page 422
मुक्त संवाद

मन अन् बुद्धीचे भांडण..

माणसाला माणुस म्हणुनच जाणा त्याला शेंदूर फासुन देव करु नका व नंतर लाथाडू देखिल नका. प्रत्येक चुकीची शिक्षा ही असतेच आणि मिळतेच. आपण नाही केली
विश्वाचे आर्त

दगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी

देह आणि आत्मा वेगळा आहे. तसा तो दगड आणि चैतन्य वेगळे आहे. मानसिकतेमुळे ते एकच वाटते. अज्ञानी राहू नका ज्ञानी व्हा. देव व दगड यातील
विश्वाचे आर्त

विचारांच्या डोळ्यांनी पाहणे अन् अनुभवणे

विचारांना सुद्धा दृष्टी असते. ती दृष्टी सुद्धा चांगले विचार, वाईट विचार हे ओळखू शकते. म्हणजे विचारांच्या या दृष्टीचे कार्य कसे चालते हे जाणून घ्यायला हवे.
कविता

मी एक बाप आहे

मी एक बाप आहे तुला कस सांगु देवाअंगाला येणारा माझा घाममी एक बाप आहे रे म्हणुनलेकरांसाठी करतोय काम संकट मी झेलले रेदु:ख तुला कस सांगुमी
कविता

प्रगत शेतकरी

बाप माझा शेतकरीकष्ट शेतात खपे दिनरातलाखोंचा पोशिंदा असतोराबतो शेतात अहोरात झाला सध्याचा प्रगत शेतकरीकृषि प्रधान विकसित राजालॅपटॉप घेऊनी बसला हातीशेतात बसून विका माल सारा करु
पर्यटन फोटो फिचर

जगातील सर्वात उंचीवरचे टपाल कार्यालय

हिमाचल प्रदेशातील स्पिटी खोऱ्यातील हिक्किम गावामधील टपाल कार्यालयाचे वैशिष्ट असे की हे जगातील सर्वात उंचीवरचे टपाल कार्यालय आहे. समुद्रसपाटीपासून १४ हजार ५६७ फुट उंचीवर हे
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वाशिष्ठी खोरे – रमणीयता गेलीच, सुरक्षेचाही नाही पत्ता !

पूर्वी चिपळूण शहर हे तळ्यांचे शहर म्हणून ओळखले जात होते, ती आता चिपळूणकरांसाठी ही आठवणच राहिली आहे.  त्या तळ्यामध्ये पूर्वी  वेगवेगळ्या रंगाची कमळाची फुले  फुलायची.
विश्वाचे आर्त

प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा…

प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. दृष्टिकोन बदलता येतो. त्यानुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वातही बदल होतात. विचार बदलले की आचारही बदलतो. कृतीमध्ये फरक पडतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी घोरपडे व धनाजी जाधव
पर्यटन फोटो फिचर व्हिडिओ

चितकुल उत्तर भारतातील शेवटचे गाव…

भारतातील उत्तरेकडील चितकुल हे शेवटचे गाव. हिमाचल प्रदेशातील या गावास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. निसर्गरम्य या परिसरातील गावात एका
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓