प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यात वाईट गोष्टींचा नाश
पंढरपूर येथे पाचवी माळ निमीत्त श्री.विठ्ठलास पारंपारीक पोशाख व अलंकार श्री.रूक्मिणीमातेस श्री.वनराईदेवी पारंपारीक पोशाख व अलंकार तसेच परिवार देवता मधील श्री.अंबाबाई,श्री.लखुबाई श्री.महालक्ष्मीमाता व श्री.व्यंकटेश ह्यांना
प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यात शांती आणि पावित्र्याची
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात आज चौथी माळ निमीत्त श्री विठ्ठलास पारंपारीक पोशाख व अलंकार श्री रूक्मिणीमातेस श्री सरस्वतीमाता पारंपारीक पोशाख व अलंकार परिधान
काँग्रेसने शेतकरीविरोधी कायदे आणले. डाव्यांनी त्यांना पाठिंबा दिला. आज भाजपवाले तेच कायदे राबवीत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे तिघेही जबाबदार आहेत, शेतकरी हत्यांचे गुन्हेगार आहेत. ह्याची
प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यातील चैतन्य, सकारात्मकतेची छटा
अंतरंगातील पुजेचे महत्त्व हे यासाठीच जाणून घ्यायला हवे. साधनेत मानस पुजेला महत्त्व अधिक आहे. साहजिकच मनाच्या शुद्धतेला अधिक महत्त्व आहे. मनातील विचार देवासमोर धामडधिंगा करायचा
या ऋतूतील ही आत्ताची निसर्गाची अनंत रूपं खरोखरच मनाला भुरळ पाडतात..मग कालिदासाच्या काळातील बहरलेला अम्लान निसर्ग त्याच्या कविमनाला साद घालत त्याच्या साहित्यातून उत्कटतेने प्रकट झाला
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे कोयना धरणाचा चौथा टप्पा आहे. हा भाग पूर्णतः जंगलाने वेढलेला असून या परिसरात वन्य जीवांचा वावर असतो. याच निसर्गरम्य परिसरात प्रयोगभूमी
जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात बळ
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406