May 20, 2026
Home Page 421
काय चाललयं अवतीभवती चलचित्र पर्यटन फोटो फिचर

अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा

सजवलेले उंट, मावळ्यांची वेशभूषा परिधान केलेले घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके, ऐतिहासिक पोवाडे, ढोलताशा पथके अशा शाही दिमाखात अभूतपूर्व उत्साहात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा साजरा झाला.
काय चाललयं अवतीभवती

स्त्री लिंग गुणोत्तरात घट या समस्येकडे एकाकीपणे पाहाणे चुकीचे – डॉ. शालिनी फणसळकर जोशी

उज्ज्वला मुसळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन स्त्री लिंग गुणोत्तरात घट होण्याच्या समस्येकडे एकाकीपणाने पाहिले जाऊ शकत नाही. स्त्री-पुरुष समानतेचा व्यापक दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. जर
संशोधन आणि तंत्रज्ञान

गोरबंजारा समाजाचे बलिदान आणि शौर्याची कहाणी उजागर करणारा अनमोल ग्रंथ

हिंद -ए. रत्न मल्लुकी बंजारन या ऐतिहासिक दहा खंडामधील प्रथम खंड या आधीच पवार दापंत्यांने लिहुन पुर्ण केला असुन ते प्रंचड गोर साहित्यामध्येच नाही तर
विश्वाचे आर्त

शेणाला सुद्धा आता सोन्याचा भाव

रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी, जमिनीचा ढासळलेला पोत सुधारण्यासाठी, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पण शेणखताशिवाय सेंद्रिय शेती होणार कशी ? शेणास वाढते महत्त्व
मुक्त संवाद

उपासमार अन् मातृप्रेमाने भारावलेले आत्मकथन: याडी

‘याडी’चे वाचन करताना बंजारा गोरमाटी समाजात असणाऱ्या परंपरा, दुष्काळ, तांड्यावरील जग, सण आणि उत्सव, उपासमार, शिक्षणासाठीचा संघर्ष, याडीच्या मुलाप्रती असलेल्या भविष्यातील अपेक्षा, पंजाबचे संघर्षमय जगणे,
काय चाललयं अवतीभवती

मुंबई मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई मराठी साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्याची माहिती कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी दिली. या पुरस्कारांचे वितरण संघाच्या वर्धापनदिनी (ता. २९ ऑक्टोंबर) करण्यात
संशोधन आणि तंत्रज्ञान

आग्र्याहून सुटकेची तर्कशुद्ध मांडणी

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या इतिहासात त्यांच्या “आग्र्याहून सुटके”चे महत्व अनन्यसाधारण आहे. जर महाराज तेथून सुटून सुखरूप परत आलेच नसते तर……? विचारच करवत नाही………! शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका
मुक्त संवाद

मानवतेच्या मूळ भूमीतून उफाळलेला लाव्हा ” अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त “

खरंतर “अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त ” हा काव्य संग्रह म्हणजे रमजान मुलांच्या काळजाची प्रतिकृती आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास – ती त्यांच्या अस्वस्थ हृदयाची छायांकित प्रत
काय चाललयं अवतीभवती

चला जाणूया नदीला…

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 नद्यांच्या परिक्रमेचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी झाला. नदी परिक्रमा नेमकी कशी असेल, याचा उद्देश काय असेल याविषयी हा
विश्वाचे आर्त

कष्टमय जीवनातून मिळणारे यशही तितकेच मोठे

जो राबतो त्यालाच यश मिळते. कष्टाने उभारलेला वृक्ष सहजासहजी मोडून पडत नाही. कारण तो उभारताना अनेक अनुभव आलेले असतात. या अनुभवातूनच अनुभूती येते. जितके अनुभव
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406