February 5, 2025
Home » कविता » Page 6

कविता

कविता

चावट भुंगा

कुठला चावट भुंगा साताऱ्याचा का सांगा ?वय तरी बगा पाव्हणं तुमचं वय तरी बगा पैलवान गडी असून कवळी दिसते मुखातचमचम चमन गोटा केस ना उरले...
कविता

मनाची पालखी…

विलास कुलकर्णी यांची कविता मनाची पालखी l आपणच भोई lजगभर नेई l निमिषात l पालखीत आले l परिवार मुले lविस्मरण झाले l विठ्ठलाचे l अचपळ...
कविता

येळकोट

येळकोट कडे पठारी मूळ स्थान ये भक्तांसाठी गडावरी म्हाळसापती दैवत माझे गड सोन्याचा जेजुरी अवतरले शिव शंकर जगती सवे म्हाळसा बने पार्वती मणि मल्लांचा नाश...
कविता

पापणी

पापणी सानुल्या तुझ्या स्वप्नील नयनी पदर होतसे अवखळ पापणी मम अंतरी जरा पहा डोकावूनी सखे कधी होशील माझी राणी ? लकाकणारे डोळे चित्तचोर भोळे संवाद...
मुक्त संवाद

कोरोना संकट

तुला कुणी न पाहिलेतरी सारे हतबल जाहलेजयासी तु केलास स्पर्शत्यातील अनेकांशी तू यमसदना पाठविलेकाय गुन्हा केला आम्ही ?म्हणुनी संकट आम्हावरी आणिलेकलीयुगात कलीने रुप दाखविलेसंकटावरती मात...
काय चाललयं अवतीभवती

चिंतन करायला लावणाऱ्या कविता…

डॉ. संगीता बर्वे यांनी कविता, गीतलेखन, अनुवाद आणि बालसाहित्य लेखन करून मराठी साहित्य विश्वात चांगली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची कविता ही चिंतन करायला लावणारी...
काय चाललयं अवतीभवती

मुलांमध्ये आशावादी दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या कविता

पेन्सील घेऊन पाठीवरती रेघोट्या ओढणारी मुलं आता काचेच्या स्क्रिनवर बोटे फिरवू लागली आहेत. मुलांना मोबाईलच्या गमतीजमतीचे कुतूहल मुलांना वाटत आहे. मोबाईलची संगत आता सगळ्यांनाच कशी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता

मातीलाही मरणकळा यावी आणि नापिक होऊन निरर्थक  बनावी अशी मरणकळा वर्तमानात जगणाऱ्या माणसांच्या वाट्याला आली. हे दुःख पचवत माणूस भोवऱ्यात अडकलेला आहे. माणसांच्या जगण्याची दिशा...
मुक्त संवाद

कळकी…

कळकी... उंच बांबूच्या बेटा मधली भली लांबडी एक कळकी उंच बांबूच्या बेटा मधली भली लांबडी एक कळकी आभाळाचे पोट फोडून उडी आपली लांबच फेकी राकट...
मुक्त संवाद

पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम…

पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम ( कवी राम बेनके) अंगणात थेंबांच थैमान चाललं होतं मातीनं वाऱ्याला गंधाचं देणं दिलं होतं पहिल्या पावसात पहिलं प्रेमं गुलाबी हातांचा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!