आळसाचाच आळस करायला हवा. म्हणजे आळस कधी येणार नाही. आळसाचा त्याग करण्यासाठी चांगल्या गोष्टींची संगत धरायला हवी. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मनशुद्धीचां मार्गी। जैं विजयी व्हावे...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं राधानगरी धरण, जागतिक संरक्षित स्थळांचा दर्जा असलेले दाजीपूरचं घनदाट जंगल, पाण्याची श्रीमंती दाखवणारे धबधबे, कोकणशी नातं जोडणारा...
अध्यात्म हे अनुभवाने अनुभुतीने शिकण्याचे शास्त्र आहे. अनुभवाशिवाय अनुभुतीशिवाय ते समजणे कठीण आहे. ती अनुभुती घेण्यासाठी राजालाही सन्यास घ्यावा लागतो. कारण मी पणाचा अंहकार गेल्याशिवाय...
दत्तात्रय गिर रामगिर गोसावी यांचा 1997 मध्ये “कमलाई” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच कालचक्र, विचार ज्योत, शतदल, कारगिल काव्य – संध्या, पंचरंगी कविता या...
ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये बेल या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804 वनस्पतीचे नाव- बेल...
बदलत्या जीवनशैलीमुळे आपण मानसिक तणावाखाली येत आहोत. नैराश्य आपल्यात वाढत आहे. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, मानसिकतेवर होऊ लागला आहे. हा बदल ओळखायचा कसा ? मानसिक...
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे याचीही राजकारण्यांनी व पोलीस प्रशासनाने नोंद घेणे महत्वाचे आहे. हे कमी म्हणून कि काय आज एक महाराष्ट्रात, डोंबिवलीत काळजाचा थरकाप...
नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्चितच थांबेल. राजेंद्र कृष्णराव घोरपडे...
डॉ. शेख सध्या साई लाईफ सायन्स हैदराबाद येथे दहा वर्षापासून वरीष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहेत. अडचणीच्या काळात झालेली मदत ते आजही विसरले नाहीत. यासाठी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406