October 20, 2024

Tag : इये मराठीचिये नगरी

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गोकर्ण (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  गोकर्ण या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804 वनस्पतीचे नाव- सुपली...
मुक्त संवाद

पायाला पानं बांधून चालणाऱ्या माणसांच्या कविता

माणसावर दया, प्रेम व दानत दाखवणारा कर्ता दानशूर मनुष्यच जर जगातून निघून जातो, तेव्हा काहींच्या डोळ्यांतून टिपूसही गळत नाही. पक्ष्यांपेक्षा बुद्धीमान असलेला माणूस किती निष्ठूर...
व्हायरल

पुणेरी विनोद…

पुण्यात एक नवीन चायनीज रेस्टॉरंट उघडले.Lim Yan Cheआत गेल्यावर कळलतेलिमयांचे आहे. 😂 😂...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खुषखबर ! शेतकऱ्यांसाठी…

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत कोणते लाभ मिळणार आहेत ? कोणते उद्योग उभारण्यासाठी...
संशोधन आणि तंत्रज्ञान

गोकर्णपासून चहा !…

गोकर्णच्या फुलापासून चहा कसा तयार करायचा ? गोकर्णच्या फुलाचे वैशिष्ट्य काय आहे ? या फुलांमध्ये कोणते घटक असतात ? गोकर्णच्या चहाचे कोणते फायदे आहेत ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गोकर्णची लागवड…

गोकर्ण या फुलझाडाची लागवड कशी करायची ? या वेली वर्गीय वनस्पतीची काळजी कशी घ्यायची ? फुलांपासून मिळणाऱ्या शेंगापासून याची लागवड कधी करायची ? गोकर्णला खते...
विश्वाचे आर्त

सद्गुरुंचा प्रसाद…

आईचा हात पाठीवरून फिरल्यानंतर बाळाला लगेचच झोप लागते. प्रेमामध्ये इतके सामर्थ्य आहे. सद्‌गुरुंना नमन केल्यानंतर त्यांनी डोक्‍यावर हात ठेवला, तर शरीरातील सर्व व्याधी दुर होतात....
पर्यटन

पेशव्यांच्या डुबेरगडापासून गाळणपर्यंतची भ्रमंती

किल्ल्यांनी हजारो वर्षांचा इतिहास पाहिला आहे, अनुभवला आहे. अनेक राज्य उदयाला आलेली पाहिली आहेत, नामशेष झालेली पाहिली आहेत. समाजात झालेली स्थित्यंतरे या किल्ल्यांनी पाहिली आहेत,...
विशेष संपादकीय

तपोवन आश्रमाची स्थापना

काही गोष्टींचे आणि घटनांचे लक्षात राहण्यासारखे योग जुळून येत असतात. विद्यापीठ हायस्कूल १९१७ साली स्थापन झाल्यानंतर जवळ जवळ एक वर्षाने, विद्यापीठाचे संस्थापक दीक्षित गुरुजी हे...
विश्वाचे आर्त

दुःख, भयाला धैर्याने सामोरे जा

दारिद्र अनुभवल्याशिवाय दारिद्र समजून येत नाही. अचानक आलेले दारिद्र पचवता यायला हवे. यासाठी दारिद्राच्या हालअपेष्ठांचा अनुभव हा जीवनात असायलाच हवा. जीवनात येणाऱ्या चढउतारात तो अनुभव...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!