October 19, 2024

Tag : इये मराठीचिये नगरी

विशेष संपादकीय

मोदी सरकार `हा` महत्वपूर्ण निर्णय घेणार का ?

समान नागरी कायदा काळाची गरज सध्याच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर आम्ही अनुच्छेद ४४ नक्की भारतात आणू असे सांगितले होते, पण ७ वर्षे झाली पण हा विषय...
पर्यटन

रांगण्याचे सौंदर्य…

तुम्ही अनुभवलाय का असा थरार, १० किलोमीटरचा खडतर जंगल प्रवास, जंगली प्राण्यांची भीती त्यामुळे इथे येणाऱ्यांची संख्या तशी कमीच. रांगणा म्हणजे गडप्रेमींसाठी पर्वणीच. दुर्गम जंगलाच्या...
मुक्त संवाद

‘स्त्रीपुरुषतुलना’ – ताराबाई शिंदे

भारताला परकीयांच्या जाेखडातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे जसे आपल्यावर अपार ऋण आहे. तसेच ऋण समाजातील दुष्ट प्रथांशी लढून त्यास निकाेप बनविणाऱ्या समाजसुधारकांचेही आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा लढा परकियांशी...
विश्वाचे आर्त

नव्या पिढीसाठी आत्मज्ञानप्राप्तीचा सोपा मार्ग

आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक सोपे मार्ग आहेत. साधना हा सुद्धा सोपाच मार्ग आहे. पण सध्याच्या बदलत्या काळात साधना करायला ही वेळ नाही. चोवीस तास काहींना काही...
मुक्त संवाद

Neettu Talks : पावसाळ्यातील ड्रेसिंग स्टाईल…

पावसाळ्यात ड्रेसिंग स्टाईल कशी असावी ? कोणत्या रंगाचे कपडे वापरायला हवेत ? कोणते सुती कपडे घालावेत ? कोणत्या प्रकारच्या चपला, पर्स वापरायला हव्यात ? यासह...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेवगा (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये शेवगा या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल 9850139011, 9834884804 वनस्पतीचे नाव- शेवगा...
काय चाललयं अवतीभवती

सध्याचे पूर आणि पुणेरी शहाणा !

महाराष्ट्रात सध्या आलेले पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमागे कोणती कारणे आहेत ? केवळ जास्त पडलेला पाऊस म्हणून या गोष्टी अतिवृष्टीच्या माथी मारून चालतील का ?...
काय चाललयं अवतीभवती

साखरप्याची बाजारपेठ पुरमुक्त…!

जलसाक्षरतेने बदल घडतोय हे खरंच आहे. यंदाच्या वर्षी (2021) मध्ये अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. पण दरवर्षी पुरात बुडणारी साखरप्याची बाजारपेठ यंदा मात्र पुरात बुडाली...
विश्वाचे आर्त

गुरुकृपेसाठीच ज्ञानेश्वरी

सध्याची शिक्षणपद्धती गुणांना महत्त्व देते. त्यामुळे ज्ञानाने शुन्य असणारी माणसे आज उच्चपदावर बसून अकार्यक्षम असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाने अनेकांचे व्यवसायही देशोधडीला लागले आहेत. हे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केसांची गळती थांबवण्यासाठी करा हा उपाय…

कांद्याचा रस आणि मध यांचे मिश्रण केसांची गळती रोखते. पण ते वापरायचे कसे ? कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी कसा उपयुक्त आहे ?हे जाणून घ्या स्मिता...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!