February 6, 2025

मराठी साहित्य

विश्वाचे आर्त

संग्राम, पण कोणाशी ?

मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 तवं संग्रामीं सज्ज...
काय चाललयं अवतीभवती

अंतर्मुख करायला लावणारा कथासंग्रह

चालता बोलता दैनंदिन जीवनात जगण्यातील घंट्या अर्ध्या घंट्यातील बारीक-सारीक किस्यांच्या किती सुंदर कथा होऊ शकतात हे माधव जाधव यांनी सिद्ध केले आहे. छोट्या छोट्या किस्यातून...
मुक्त संवाद

आजचा दिवस तिचा होता…

ज्यांना हिरो सुद्धा मागे वळून पाहातात ते legend असतात..तिने आम्हाला चांगुलपणात जिंकूनच दिले नाही.. तो दिवस नक्की तिचाच होता….मला कोणी विचारले की legend बनायला किती...
विश्वाचे आर्त

विरक्ती म्हणजे काय ?

विरक्ती म्हणजे काय ? जय जय राम कृष्ण हरी…जय जय राम कृष्ण हरी…हे काम करतानाही म्हणता येते. पण हा जप सुरू असताना मन मात्र इतरत्र...
विश्वाचे आर्त

अध्यात्माची पहिली पायरी

जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते. ही आपली खरी ओळख आहे...
व्हायरल

लबाड लांडगं…

राजन कोनवडेकर यांचा फुलबाज्या… लोका सांगे… हिस्रस्वापदांना म्हणतातजरा वागा सरळ |सापा परास विषारीनेतेच ओकतात गरळ || राजन कोनवडेकर ढोंग… व्यासपीठावरुन एकमेकांचीउणी दूणी काढत असतात |मारेकरीच...
मुक्त संवाद

किंमत…

काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळवता येत नाही हे खरे पण जे सोडणार आहोत त्याची किंमत जे मिळवणार त्या पेक्षा जास्त नाही ना एवढे तरी विचारात घ्यायला...
व्हायरल

राजकिय फुलबाज्या…

राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या निवांत ( हर्षवर्धन पाटलांचे वक्तव्य ) घरजावई झाल्या पासनं माझा हात तुपात आहे | ईडी नाही चौकशी नाही कारण ‘...
विश्वाचे आर्त

देवाच्या भजनास तोच योग्य

पैशाच्या अहंकाराने केली जाणारी भक्ती ही श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे. यासाठी देवाच्या भजनास कोणता भक्त पात्र आहे, याचा विचार प्रथम करायला हवा व तसा भक्त...
मुक्त संवाद

भावगर्भ, अर्थगर्भ, चिंतनशील कवितासंग्रह

माणसासोबत माणूस जोडा आणि आपल्या ओठात नेहमी गोड शब्द विरघळून ठेवा. हे शब्द धनच आयुष्याची शिदोरी असते. असा सल्ला देत गोड घास कवी लवकुमार मुळे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!