January 26, 2025
Home » marriage

marriage

विशेष संपादकीय

लग्नसंस्थेचे भवितव्य ?

गेल्या काही वर्षात अनेक सामाजिक बदल होत आहेत. बदलती आर्थिक स्थिती, झपाट्याने बदलत चाललेली संस्कृती अन् परदेशी संस्कृतीचे आक्रमण अशाने भारतीय संस्कृतीत मोठे बदल होऊ...
कविता

शिकली सवरली..

💦 विवाह जमवणे ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे.. तेव्हा समाज जागृती व्हावी ह्या दृष्टीकोनातून सुभाष कासार यांनी मांडलेली रचना.. शिकली सवरली.. शिकली सवरली, हुशार...
मुक्त संवाद

पुन्हा एकदा…

खरेच आजही आपल्याकडे विधवाविवाह फारच कमी होतांना दिसतात. अगदी नगण्य. माझ्या ओळखीपाळखीत तरी मी कुणाचा पाहिला नाही. इकडे तर आपण स्त्रीला अबला मानतो. पण ती...
मुक्त संवाद

“लग्न चाळीशीतलं” …

खरेच लग्न मग तो प्रेमविवाह असो वा ठरवून बघून पत्रिका जुळवून केलेले असो ते सहजीवन यशस्वी आपोआप होत नाही तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!