💦 विवाह जमवणे ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे.. तेव्हा समाज जागृती व्हावी ह्या दृष्टीकोनातून सुभाष कासार यांनी मांडलेली रचना.. शिकली सवरली.. शिकली सवरली, हुशार...
कवितेचे अफाट गाजरगवत उगवण्याच्या या काळात लबडे यांचे काव्यलेखन धारदार आणि तितक्याच हिरव्यागार पातीसारखे आहे. ‘ब्लाटेंटिया’ या संग्रहातील कविता माणसाचे अस्तित्व शोधणारी आहे. माणूस झुरळाच्या...
‘अंतस्थ हुंकार’ या काव्यसंग्रहात एकूण ७४ कविता आहेत. या सर्व कविता लयबद्ध आहेत. कृषिजीवनाशी निगडीत अनेक कविता आहेत व कष्टकऱ्याची पीडा, प्रेम, माणुसकी जिव्हाळा हे...
कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन रेंदाळ , जि. कोल्हापूर – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने २०२३ सालासाठी कविता , कादंबरी आणि...
तुझं नि माझं नातं असं असावंप्रेम दुनियेतील गजबजलेलं गाव असावं तुझं नि माझं नातं अस असावंअबोलीच्या फुलासारखं अबोल परी न बोलताच मनातल्या भावना समजणारं तुझं...
खरंतर “अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त ” हा काव्य संग्रह म्हणजे रमजान मुलांच्या काळजाची प्रतिकृती आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास – ती त्यांच्या अस्वस्थ हृदयाची छायांकित प्रत...
‘‘प्रशांत केंदळे यांच्या कवितांतील आशय त्यांचे विषय यात वापरलेल्या प्रतिमा, प्रतीकं, रुपकं पाहता त्यांनी कुणाचंही कुंकू आपल्या भाळात भरून लेखणीशी बेईमानी केली नाही. आपली स्वत:ची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406