October 18, 2024

Month : June 2021

सत्ता संघर्ष

चीन आता अमेरिका, रशिया अन् भारताला नंबर एकचा शत्रू का वाटतो ?

चीन दिवसेदिवस साऱ्या जगाचा धोका बनत आहे, ही सार्वत्रिक ओरड सुरू झाली पण चीन त्याला काहीही किंमत द्यायला तयार नाही.डॉ. सुभाष देसाई मोबाईल – 9423039929...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जगातील सर्वात महागडा आंबा – जपानचा मियाझाकी

मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या एका शेतकऱ्याने चोरी होवू नये म्हणून दोन आंब्याच्या झाडांच्या संरक्षणासाठी पहारेकरी आणि नऊ जर्मन शेफर्ड कुत्र्यांची व्यवस्था केली आहे. इतकी सुरक्षा पुरवण्यामागे...
मुक्त संवाद

लाईक अन् कमेंट्स…

प्रत्येकातील कलागुण वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा नंबर पहिला येतो का ? याचा विचार व्हायला हवा. लहान असतानाच मुलाला जर तुला हे जमत नाही तर काय झाले...
मुक्त संवाद

केस गळणे थांबवण्यासाठी घरीच तयार करा हेअर ऑईल…

जास्वदीची फुलाचे फायदे माहीत आहेत का ? या फुलाला फ्लावर ऑफ हेअर केअर असेही म्हटले जाते, पण का ? जास्वंदीची पाने आणि फुलासह, ब्राह्मी, कडीपत्ता,...
काय चाललयं अवतीभवती

भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं, सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’भिंतींशिवाय दुसरे कोणी...
पर्यटन

हिमनगांची जागतिक राजधानी ग्रीनलँड…(व्हिडिओ)

ज्या बेटावर 81 टक्के बर्फाचे साम्राज्य आहे. त्याच नाव चक्क ग्रीन लँड कसं पडलं..? ग्रीनलँडमध्ये फिरण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश व जयंती प्रधान...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवराज्योदय तोरणापूर्वीच…!

शिवाजी महाराज यांनी तोरणा गड प्रथम घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले असे सांगितले जाते. पण त्यांच्या आधी शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या...
संशोधन आणि तंत्रज्ञान

संत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते ?

भारतात अनादी कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरू-शिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्‍वरांनंतर ही परंपरा अनेकांनी पुढे चालवली. त्यातीलच...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेततळ्यातील मासे मरत आहेत, मग हे करा उपाय…

मासेपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसात मासे मरत असल्याची माहिती मिळत आहे. ही समस्या कशामुळे झाली आहे ? यावर कोणते उपाय करायला हवेत ? शेततळ्यामध्ये...
व्हायरल

आम्ही सारे प्रविण…

आम्ही सारे प्रविण.... आला कुठून गेला कुठे मतदारांना नवीन आहे | खुर्चीसाठी पक्ष बदलण्यात खरचं गडी प्रविन आहे || संदर्भ…भाजप विरुद्ध जाणाऱ्या ना ईडी अटळ--...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!