February 16, 2026
Home Page 268
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विदर्भ-मराठवाड्यात गुढीपाडव्याला गारपीटीची शक्यता

विदर्भ-मराठवाड्यात गुढीपाडव्याला गारपीटीची शक्यता आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ अवकाळीचे वातावरण व गारपीट – शनिवार ( दि.६ ) ते
फोटो फिचर वेब स्टोरी व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अशी करा बीजोत्पादन कांदा पिकातील कापणी आणि मळणी

बीजोत्पादन पिकातील कापणी आणि मळणी
काय चाललयं अवतीभवती संशोधन आणि तंत्रज्ञान

कर्करोगावरील सीएआर-टी सेल उपचारप्रणालीची सुरुवात

आयआयटी बॉम्बे, टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कर्करोगग्रस्त रुग्णांसाठीच्या भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचारप्रणालीचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुढीपाडव्यापर्यंत ढगाळ वातावरण

अवकाळीचे वातावरण – शनिवार (ता. ६ ) ते मंगळवार (ता.९ एप्रिल ) म्हणजे गुढीपाडव्यापर्यंतच्या ४ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी
विश्वाचे आर्त

स्वतःची स्वतःतील अर्धमाविरुद्ध लढाई

काय होतयं, चालतयं की अशी मानसिकता ठेवून हे युद्ध जिंकता येत नाही. कारण अशा मानसिकतेमुळे स्वतःमध्येच आपण गुतूंन पडू शकतो. त्यातून बाहेर येणे आवश्यक आहे.
सत्ता संघर्ष

जम्मू – काश्मीर होणार अफ्स्पा मुक्त

या वर्षी सप्टेंबर महिन्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तसे केंद्र सरकारला आदेशच दिले आहेत. त्याचबरोबर आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट हटविण्याचीही
कविता

दार उघडलं

दार उघडलं सोबती गेले वरतीजीवन निरर्थक झालंकधी सुने कडे तरकधी लेकी कडेघालवलंपरवड झाली सर्वांचीम्हणून,आश्रमाचं दार उघडलं…. ते होते सोबतीलासगळं घर पोसलं जायचंते गेल्यावरआता कोणी पोसायचंआपलं
काय चाललयं अवतीभवती

कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन रेंदाळ , जि. कोल्हापूर – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने २०२३ सालासाठी कविता , कादंबरी आणि
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

भाजप सज्ज, इंडिया सुस्त

देशपातळीवर भाजपला काँग्रेस हा एक नंबरचा राजकीय शत्रू आहे. काँग्रेस पक्षाचे प्रत्येक गावात कार्यकर्ते व मतदारही आहेत. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर
सत्ता संघर्ष

जगभरातील संसदांमध्ये महिला अल्पसंख्यच !

2024  हे ‘निवडणूक वर्ष’ म्हणूनच जन्माला आले. या वर्षात  64 देशांतील निवडणुकांचा विचार करता जगाची जवळजवळ  50 टक्के  लोकसंख्या त्यात सहभागी होणार असून सुमारे 200
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓