May 17, 2026
Home Page 269
काय चाललयं अवतीभवती

जयश्री कुलकर्णी अंबासकर, वैशाली भागवत यांना ‘मेघदूत’ पुरस्कार जाहीर

बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने दरवर्षी कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी जयश्री कुलकर्णी अंबासकर व वैशाली
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रंगीत अलर्ट, पण मग मुंबईत तसा पाऊस आहे काय !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
पर्यटन

कोल्हापुरातील रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना

इंग्रजी राज्य आल्यानंतर किल्ले पुरंदरवर गोऱ्या शत्रूला पहिलं सशस्त्र आव्हान दिलं, ते उमाजी नाईक – खोमणे या रामोशी मर्दानं. इंग्रजांनी त्याचा पराभव करून त्याला फाशी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

छुईमुई अर्थात लाजाळूचे झाड… आयुर्वेदिक महत्त्व

छुईमुई ..Mimosa, not to touch me plant.. लाजाळूचे झाड..आणि फायदे.. तुम्ही सर्वांनी कधी ना कधी लाजाळूचा झाडं पाहिलं असेलच. ही एक अशी वनस्पती आहे जी
काय चाललयं अवतीभवती

राजन लाखे यांचा “बकुळगंध” पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात

पुणे –  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला ( एफ. वाय. बी. ए.) वर्गातील मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात लेखक कवी
चलचित्र पर्यटन फोटो फिचर

सवत सडा – पेढे परशुराम घाटातील नयनरम्य धबधबा

सवत सडा…या पावसाळ्यात प्रथमच वाहू लागला प्रचंड जलप्रपात….आज मुसळधार पावसामुळे हा धबधबा गतिमान झाला आहे.मुंबई गोवा महामार्गावरील ये जा करणारी वाहने आपसूकच इथं थबकतात आणि
मुक्त संवाद

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा ! दिनाचा सोयरा पांडुरंग !

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! दरवर्षीप्रमाणे सर्वत्र आषाढ वारीची लगबग संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. बळीराजा आपल्या शेतातील पेरणीची तयारी बी-बियाणे, नांगर,
कविता

आळशी बनवण्याचा धंदा

आळशी बनवण्याचा धंदा आता कशाला काम कशाला धंदासरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदासरकार झाले स्वार्थीएसटी झाली अर्धी,बाप्यापरिस बायांचीतुफान झाली गर्दीज्याची शेती त्यानीच करावीखुरपणी, काढणी, मळणीटावेल
काय चाललयं अवतीभवती

खाद्यपदार्थातील साखर, सोडियम, मेद बाबतची माहिती ठळक अक्षरात देण्याची सुचना

एफएसएसएआय ने अन्न प्राधिकरणाच्या 44 व्या बैठकीत खाद्यपदार्थातील एकूण साखर, सोडियम आणि संतृप्त मेद बाबतची पौष्टिक मूल्य संबंधित माहिती लेबलवर ठळक अक्षरात आणि मोठ्या फॉन्ट
सत्ता संघर्ष

संसदेत मोदी विरुद्ध गांधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राधा कुमुद मुखर्जी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव आहे. वनवासी कल्याण केंद्र, सेवा भारती किंवा विद्याभारतीच्या माध्यमातून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406