रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर कोरोनामुळे गेल्या दोन वर्षातील पुरस्कारांचे एकत्रित वितरण उल्लेखनीय साहित्य योगदानाबद्दल साहित्यिकांचा सन्मान कविता संग्रह, कादंबरी, कथा संग्रह व बाल वाङ्मय...
संयम हा प्रकारच नव्या पिढीत कमी होताना दिसत आहे. छुल्लक कारणावरून आत्महत्या, खून होत आहेत. यासाठी आपण नव्या पिढीच्या हातात काय देत आहोत. त्यांच्यावर कोणते...
श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी (ता.१५) पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेली 70 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धडाडणारी शिववाणीची तोफ अखेर थंडावली. डिसेंबर 2020 मध्ये एका...
चिंतनपर, विवेचनपर व संत जीवन ललीत वाङ्मय प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार परीक्षणासाठी २४ पुस्तके आल्याची माहीती कल्पनाताई काशीद व विश्वासराव मोरे यांच्याकडून परीक्षण पुरस्काराची रक्कम लेखकास...
कुणाच्या सांगण्यावरून किंवा अनुभवावरून तुमचे मत बनवू नका. तर स्वतःच्या अनुभवावरून आपले मत मांडा. घाई करू नका. सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी आम्ही या सोसायटीत...
मनशुद्धीचे विविध मार्ग आहे. रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्लोक जरी आठवले तरी मन शुद्ध होते. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. भक्ती हा मनशुद्धीचा उत्तम...
अवधान ढळता कामा नये. हे अवधान प्रत्येक शिष्याने जपायला हवे. हे ज्याला जमले. त्या शिष्याला सर्वसुखे प्राप्त होतात. आत्मज्ञानाचे सुख त्याला प्राप्त होते. ती अनुभूती...
‘खुरपं’ या संग्रहाद्वारे आधुनिक ग्रामीण जनजीवनाचा विशेषत: स्त्रीजीवनाचा चांगला आलेख मांडण्याचा प्रयत्न सुचिता घोरपडे यांनी केला आहे. ग्रामजीवनातल्या मध्यमवर्गीय स्त्री जीवनाच्या, दु:ख भोगाच्या कहाण्या या...
एकंदरीत पाहता पक्ष्याविषयी पूर्वीच्या काळी असलेला कमी अभ्यास, अतार्किक आकलन, धनलोभ आणि नीलावंती सारखे भ्रामक साहित्य यातून असे गैरसमज वेगाने पसरलेले आढळून येतात. यातील काही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406