February 6, 2025

February 2023

गप्पा-टप्पा

संस्कृतमध्ये पिझ्झा, मॅगीला काय म्हणतात ? हे शब्द कसे तयार झाले ? जाणून घ्या…

नवे संस्कृत शब्द कसे तयार होतात ? आज जगात अनेक नवे पदार्थ तयार होत आहेत. या सर्व पदार्थांचे संस्कृतमध्ये शब्द तयार केले जाऊ शकतात. ते...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

   ओरड एल-निनोची, अन् भिती दुष्काळाची ?

येत्या पावसाळी हंगामावर भारतात एल निनोच्या अस्तित्वाचे सावट घोगावणार, पर्यायाने देशात दुष्काळाचे परिणाम भोगावे लागणार कि काय? अशी शंका येऊ लागलीय. तशी परिस्थिती येऊ शकते...
विश्वाचे आर्त

मनाला चांगल्या गोष्टीचे व्यसन लावण्याचा करा प्रयत्न

व्यसन कशामुळे लागते ? याचे प्रमुख कारण विचारात घेतले तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. व्यसनीपदार्थांची, वस्तूची सहज उपलब्धता हेच व्यसन जडण्यामागचे प्रमुख कारण आहे....
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

परीक्षेला सामोरे जाताना…

समाजात जी लोक मोठी झालीत त्या सर्वांसाठी एक बाब सारखीच आहे. ती म्हणजे प्रत्येकाकडे 24 तासाचा दिवस होता. त्यांनी निर्माण केलेली संधी हीच महत्त्वाची होती....
फोटो फिचर

नावाला कशासाठी जपायचं…

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिदें यांच्या गटाला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या सैनिकांना हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला बहुमोल सल्ला सध्या व्हायरल झाला...
विशेष संपादकीय

शिवरायांच्या स्वराज्याची गौरवगाधा !

प्रजा सुखी तर राजा सुखी’ या सूत्रानुसार शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजव्यवस्था निर्माण केल्याचे दिसते. हिंदवी स्वराज्यात काटेकोर जलव्यवस्थापण, शेतसारा माफी, सवलती समृद्ध कृषी...
काय चाललयं अवतीभवती

डॉ. रणधीर शिंदे, प्रा. विलास वैद्य यांना काव्यपुरस्कार

मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ रणधीर शिंदे आणि प्रा. विलास वैद्य यांना पुरस्कार औरंगाबाद : ‘मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘कविवर्य कुसुमाग्रज विशेष काव्यपुरस्कार’ व्यासंगी समीक्षक डॉ. रणधीर...
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागरचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

प्रतिमा इंगोले (पुणे), दीपक तांबोळी (जळगाव), राजेश गायकवाड (औंढा नागनाथ), विरभद्र मिरेवाड (नांदेड) , गणपती कमळकर (कागल) या साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा पुरस्कारामध्ये समावेश गारगोटी येथील अक्षरसागर...
मुक्त संवाद

द्वारकाच्या जिद्दीची कहाणी ‘राशाटेक’

लेखिका प्रतिमा इंगोले लिखित ‘राशाटेक’ ही व्दारकाच्या उद्ध्वस्त झालेल्या सांसारिक जीवनाची करुण कहाणी असून ही कहाणी वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे. इतके सारे भोग वाट्याला...
काय चाललयं अवतीभवती

प्रयोगभूमीतील मुले फॉरेस्ट स्मार्ट, वेसा पेक्काची भेट

वेसा ची प्रयोगभूमीस भेट फिनलँडमधील ‘एझ्दा’ या पर्यावरण विषयात काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी वेसा पेक्का यांनी ६ व ७ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रमिक सहयोगला भेट...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!