September 8, 2024

Month : August 2023

सत्ता संघर्ष

शिक्षित लोकप्रतिनीधी ?

काही दिवसांपूर्वी “अनअकॅडमी” नावाच्या एका ऑनलाईन शैक्षणिक व्यासपीठावरून एका शिक्षकाने विद्यार्थ्यांशी बोलतानाचा एक व्हिडिओ  व्हायरल झाला होता. यामध्ये संबंधित शिक्षकांनी बोलताना सुशिक्षित किंवा शिकलेल्या लोकप्रतिनिधींनाच...
फोटो फिचर

खरीप २०२३ मध्ये पेरणी झालेले क्षेत्र…

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 25 ऑगस्ट 2023 रोजी खरीप पिकांखालील क्षेत्राच्या  व्याप्तीची प्रगती यासंदर्भात माहिती  जाहीर केली आहे. ती अशी… क्षेत्रः लाख हेक्टरमध्ये अ.क्र....
मुक्त संवाद

नाव ? छे, अस्तित्वच !

मुलांच्या फक्त कागदोपत्री नको, तर त्यांच्या प्रत्येक संपूर्ण नावाबरोबर आईचं नाव असलंच पाहिजे, असं त्याला शिकवत राहा. आपण खरोखरीच आपल्या मुलासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. मग...
विश्वाचे आर्त

Dnyneshwari : कर्मापासून अलिप्त अशा आत्म्याला जाणणे !

याचाच अर्थ देह आणि आत्मा हे वेगळे आहेत. हे वेगळेपण आपण अनुभवायचे आहे. अन् आत्म्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. आत्म्याला जाणायचे आहे. त्याला नित्य जाणणे...
काय चाललयं अवतीभवती

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानच्यावतीने उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान या संस्थेची...
विशेष संपादकीय

प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत

नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने ( एनसीएलटी) गेल्याच सप्ताहामध्ये सोनी कॉर्प व झी एंटरटेनमेंट या प्रसार माध्यमातील  दोन दिग्गज किंवा बलाढ्य कंपन्यांच्या विलीनीकरण प्रक्रियेला हिरवा कंदील...
विश्वाचे आर्त

कळावयास सुलभ अशी मराठी भाषा

ज्ञानेश्वरांच्या काळाचा विचार करता. त्यांनी केलेले कार्य हे महान आहे. बहुजनसमाजही या ज्ञानाचा हक्कदार व्हावा ही तळमळ त्यांच्यामध्ये दिसते. हे ज्ञान हे समस्त मानवासाठी आहे....
मुक्त संवाद

ग्रामीण जीवनाचा समर्थपणे पट उलगडणारा ” उसवण ” कथासंग्रह

सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते....
मुक्त संवाद

श्रावण महिना – आनंदाची उधळण

सध्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून दर शनिवार हा ‘दप्तराविना शाळा’ असा घेतला जातो. तेव्हा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास साधताना शिक्षक आणि...
काय चाललयं अवतीभवती

श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

२४ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर: पुणे येथील भोसरीमधील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!