लग्नाच्या पस्तीस वर्षांनंतर मला माझा ‘इकिगाई’ मिळाला. इकिगाई हा जपानी शब्द, ज्याचा अर्थच मुळी आपणच आपल्या आयुष्याचा उद्देश शाेधणे हा आहे. म्हणजे शेवटी काय, इच्छा...
ग्रामपंचायत पातळीवरती म्हणजेच लोकांच्या पातळीवरती निर्णय घेतले जावेत ते ते दिल्ली किंवा मुंबईमध्ये बसून नेते किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी ठरवू नयेत अशा पद्धतीचा आग्रह या समितीने...
एकीकडे सह्याद्रीचे राकटकडे, सदाहरितपासून पानझडी सारखी विविध श्रेणीतील जंगलं आणि दुसरीकडे नदी, खाडी किनारे, समुद्र, कातळाचे सडे यांनी वसवलेली सपाट जमीन. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला...
आर्क्टिक सर्कल मधील स्कँडेनेव्हियातील सामी जमातीबद्दल कमालीचे औत्स्युक्य वाटत होते. अगदी टोकांच्या हवामानात शतकानुशतके राहूनही ही जमात आजही टिकून आहे. रेंडियरचे कळप घेऊन दऱ्या-खोऱ्यांतून भटकायचे...
फक्त स्वार्थासाठी लोकांचा उपयोग करायचा हे कृत्य लोकशाहीला न शोभणारे आहे. ज्या देशात निवडणुका, पोटनिवडणुका, कुंभमेळे, आयपीएलसामने होतात, मात्र परीक्षा रद्द होतात. तो देश विकसित...
सायकलमुळे शरीराच्या सर्व भागाचा उत्तम व्यायाम होतो. शरीर तंदुरूस्त राहाते. मनात आलेला राग सायकलिंगमुळे कमी होतो. मन एका कामात गुतल्यासारखे राहाते. त्यामुळे मनाचाही व्यायाम होतो....
सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. बालसाहित्य , समीक्षा , कादंबरी , ललित लेखसंग्रह , कथासंग्रह या साहित्य प्रकारात पुरस्कार देण्यात...
बहिणाबाई चाैधरी या अखिल मानवजातीला समृद्ध शहाणपण शिकविणारा मराठी साहित्यातील एक महत्त्वाचा आनंदकंद आहे. या झगमगत्या ताऱ्याच्या प्रकाशाने केव्हाच शंभरीही पार केलेली आहे. तरीही नित्य...
सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही मिडीयाला विकत घेऊन किंवा धमक्या देऊन ताब्यात घेतल्यावर त्यांची वक्रनजर आता सोशल मिडीयाकडे वळाली आहे. ही आमची अन्याय, शोषण, असत्य प्रचार ह्यांच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406