October 19, 2024

Tag : इये मराठीचिये नगरी

मुक्त संवाद

पडिले दूर देशी…

‘प्रतिभा ही एखाद्या विजेच्या लाेळासारखी असते, तिला धरू जाणारे शंभरातील नव्याण्णव हाेरपळून मात्र घेतात. एखाद्याच्या हाती ही वीज गवसते.’ हे असं सर काही बाेलत राहिले;...
विश्वाचे आर्त

जन्म लावा सार्थकी…

उदय आहे तसा सूर्यास्तही आहे. जन्माला आले की त्याला मृत्यू आहे. हे चुकविता येणारे नाही. पण झालेला जन्म सार्थकी लावणे हे आपल्या हातात आहे. जन्म...
मुक्त संवाद

कृपावंत : एक प्रबोधनात्मक पुस्तक

वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी ही मराठी माणसांची धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. तेराव्या शतकात ही...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य – प्रा. डी. पी. सखदेव

प्रा. डी. पी. सखदेव सरांनी महाराष्ट्राच्या जीवनदायी प्रकल्पावरील नोकरीला बाय बाय करून स्थापत्य शास्त्राच्या अध्ययनाच्या कामाचा शिवधनुष्य पेलण्याचे कार्य हाती घेतले आणि खरोखरच त्यांनी अनेक...
पर्यटन

फलटणजवळील ताथवड्याचा संतोषगड

महाराष्ट्राच्या इतिहासात आणि भूगोलातही गडकिल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गिरीभ्रमंती करणाऱ्यांना तर आयुष्यभर भटकंती करुनही या किल्ल्यांचे, दुर्गांचे वेड कमी होत नाही. प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य वेगळे...
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानी होण्यासाठी मनाशी युद्ध

गाडी मारणाऱ्या चालकाचा ताबा सुटला तर अपघात घडू शकतो. प्रत्येकाने त्याच्या जीवनात सतर्कता ठेवावी लागते. यासाठीच साधना आहे. ही सतर्कता, जागरूकता ध्यानातून येते. माणसाच्या मनाला...
मुक्त संवाद

साठी पार योगा…

साठी पार योगा वयाची साठी उलटली सत्तरी आलीगडघ्याची वाटी कुरुबुरु लागलीबैस थोडे म्हणु लागली… कधी दुखते खांदा, मानकधी दुखते कंबर पाठदुखणे सुरू जाहले लागोपाठ मानेला...
मुक्त संवाद

कोरोना संकट

तुला कुणी न पाहिलेतरी सारे हतबल जाहलेजयासी तु केलास स्पर्शत्यातील अनेकांशी तू यमसदना पाठविलेकाय गुन्हा केला आम्ही ?म्हणुनी संकट आम्हावरी आणिलेकलीयुगात कलीने रुप दाखविलेसंकटावरती मात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रिठा (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  रिठा या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804 वनस्पतीचे नाव- रिठा...
विश्वाचे आर्त

स्वधर्माच्या अनुभुतीसाठी सेवाभाव

साधकांनीही सेवाभाव अंगी जोपासायला हवा. याचा फायदा मनशांत ठेवण्यामध्ये होतो. सेवेतून समाधान मिळते. मनाला शांती मिळते. हे काम खालच्या दर्जाचे आहे. हा भाव काम करताना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!