गडावर देखरेखेसाठी वेताळ बुरुज, प्रवेश बुरुज, झेंडा बुरुज, सोंडी बुरुज असून तटबंदीच्या डागडुजी आणि बांधणीसाठी विटा काढून नंतर पाण्यासाठी काढलेल्या विहिरी आहेत. गडाचं आभूषण असलेल्या...
मुलांच्या मनात संस्कार, संस्कृती आणि पर्यावरणाची जनजागृती करणाऱ्या ‘निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम ‘ या सुंदर नाटिकेचे लेखन बबन शिंदे यांनी केलेले आहे. प्रा....
खाद्य तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच सध्या यामध्ये अनेक प्रकारच्या तेलांचाही समावेश होऊ लागला आहे. पूर्वी शेंगतेल असायचे पण आता सोयाबीन, सूर्यफुल, करडई...
शेतातील निसर्ग नेहमीच टिपण्यासाठी आकर्षित करतो. त्यातच पक्षांचा किलबिलाट आणि झाडातून येणारा किरं आवाज छायाचित्रणाला अधिकच प्रोत्साहित करतो. प्रकाश पाटील राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूरमोबाईल...
विठूरायाच्या दर्शनाला जाणारी सर्व वारकरी मंडळी सरळ, साधी, भोळी भाबडी आणि सांसारिक असतात त्याचप्रमाणे ते सर्व वारकरी अगदी विठूरायाच्या स्वभावात मिळते जुळते असतात. जनकवी पी....
कीटकनाशकांचा परिणाम पक्ष्यांवरही होत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. पक्ष्यांचे वजन झपाट्याने घटते तसेच त्यांच्या स्थलांतरावर याचा प्रतिकूल परिणाम होतो, असा दावा संशोधकांनी केला...
झाडे लावण्याचा आणि पाणी घालून त्याला वाढवण्याचा अट्टहास ही लहान बालके कशी करतात. त्या रोपट्यांचा वाढदिवस साजरा करु पाहतात. त्याच्यासाठी वरुण मेघ सावळा येईल आणि...
सिमेंटची जंगलं म्हणजे सुख भोगण्यासाठी बांधलेली मोठी घरे आणि घरे जंगल तोडून बाधलेली असल्याने प्राण्यांना किती दुःख होते. ते दुःख ती वेदना ही कादंबरी सांगून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406