फळाच्या सालीकडे कचरा म्हणून न पाहता त्याचे उपयोग जाणून घेण्याची गरज आहे. या सालीपासून आपण उत्तम प्रकारचे घर स्वच्छ करणारे द्रव्य तयार करू शकतो. त्यासाठी...
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने ‘साहित्य चिंतन ‘घेऊन आले आहे. ई लिब. पुस्तकांची लायब्ररी. काय आहे ही ई लायब्ररी. त्यामध्ये कोणती पुस्तके आहेत. अगदी मोफत सहज...
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020...
लेटेन्ट प्रकारातील बोटांचे ठसे मिळवण्यात फॉरेन्सिक लॅबला अडचणी येतात. अर्सेनिक पावडला मर्यादा येतात. यावर संशोधकांनी ल्युमिनिसंट पावडरचा उत्तम पर्याय सुचविला आहे. या पावडरने बोटांचे आभासी...
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी असायला हव्यात. अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी, कृषीसाठी कसा विचार व्हायला हवा. पिण्याच्या पाण्या संदर्भात अर्थसंकल्प 2021-22 मध्ये अपेक्षा आहेत ? या संदर्भातील...
बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. नेहमी तणावपूर्ण वातावरणात आपण असतो. हा तणाव कमी कसा करायचा ? किंवा या तणावावर मात कशी करायची ? दररोजच्या...
कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार केला तर त्यात कितीही...
डॉक्टर व वकील नकारात्मक स्थितीतून सकारात्मक परिस्थिती निर्माण करतात पण माझे स्थापत्य अभियंते नेहमीच सकारात्मक स्थितीला अति सकारात्मक म्हणजे सुपर पॉझीटीव्ह परिस्थिती निर्माणाकडे नेण्याचा चंग...
जास्त पिकलेल्या केळी कधीकधी आपण टाकून देतो. पण ही केळी सुद्धा उपयुक्त आहेत. या केळापासून उत्तम प्रकारचे खत अवघ्या सात दिवसात तयार होते. पिकलेल्या केळीपासून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406