सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका हा या रक्तगटाने सधन असल्याचे सिद्ध होत आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान ही रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र म्हणून कार्य करणारी नोंदणीकृत...
शब्दप्रेमी लतिका चौधरी यांचा गवाक्ष हा ललित लेख संग्रह म्हणजे त्यांचे 10 वे बौद्धिक अपत्य होय. 2012 पासून सतत आपल्या साहित्यकृतींना प्रकाशित करत मांडलेला साहित्य...
आईसलँड या लँडऑफ फायर अँड आईस अशी ओळख असलेल्या या बेटावर अग्नी आणि बर्फ दोन्ही गोष्टी एकत्र नांदत असल्याचा चमत्कार पहावयास मिळतो. आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश...
वैज्ञानिक संबोध काव्यमय भाषेत मांडून तो आकलनसुलभ करण्यातच यातील कवितांचे यश सामावलेले आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व काव्यसौंदर्याने नटलेली व मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी सर्वांगसुंदर कविता...
एकतरी ओवी अनुभवावी या अनुभवाने एक एक ओवी आपणाशी गप्पा मारू लागते. तसा बोध ज्ञानेश्वरी देत राहाते. त्या बोधातून, अनुभवातून, अनुभुतीतून आपण आपली आध्यात्मिक प्रगती...
वातावरणाचा समतोल ढासळला. मानवाला त्याची फिकीर नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तेच करत राहिला. निसर्गाने मात्र आपला धर्म सोडला नाही. पशूपक्षांनी आपले वर्तन बदलले नाही....
माणूसकी जेंव्हा गेलेली असते, भाऊच भावाचा जीव घेतो, आईवडील जेंव्हा वृद्धाश्रमात जातात, हुंड्यासाठी मुली मरतात, स्त्रीभ्रूण हत्या होते, बलात्कार, लुटालूट, शेतकरी आत्महत्या करायला लागतो, डोनेशनमुळे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406