October 19, 2024

Tag : इये मराठीचिये नगरी

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नारळाच्या करवंटीपासून राखी…

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरणास घातक वस्तूंना पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती करून पर्यावरण स्नेही निर्माण करणे हा मुख्य उद्देश ठेऊन विकल्पची कल्पना आम्ही राबवली आहे. हसन युसूफ...
काय चाललयं अवतीभवती

केतकी सोगावकर मिसेस फिटनेस दिवा 2021

स्पर्धेतील यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्याची उर्जा या स्पर्धेतून मिळते. कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकले यशाचे सर्व श्रेय हे मी...
विश्वाचे आर्त

विकासासाठी परिवार संकल्पना

ही कंपनी म्हणजे आपला परिवार आहे असा भाव जेंव्हा उत्पन्न होतो तेंव्हा मात्र वातावरण वेगळे होते. प्रत्येकजण या भावनेने वागताना वेगळ्याच प्रकारचा अनुभव येतो. ही...
संशोधन आणि तंत्रज्ञान

सोनसरी, पंद अन् सह्याद्री…

राधानगरी अभयारण्याच्या शेजारी लहानाचा मोठा होताना मी कधी वनस्पतींचं गुज जाणणारा, त्यांच बारसं घालणारा होऊन जाईन हे स्वप्नात सुद्धा पहिले न्हवते ! मयूर नंदीकर संशोधन...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

साईप्रसाद अभिनयाकडे कसा वळला ?

साईप्रसाद देसाई एक युवा अभिनेता. कोल्हापूर शहरात लहानाचा मोठा झाला. पण आवड म्हणून त्याने अभिनयाचे क्षेत्र निवडले. त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिकात काम केले...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्याचे मारेकरी कोण ?

जपानमधील ‘सामुराई’ या क्षत्रिय जातीने जातीनिबंध मोडून राष्ट्र बलवान करण्यासाठी जसा पुढाकार घेतला तसा या देशातील उच्चभ्रू, सुस्थित वर्ग शेतीक्षेत्रात येणार असेल, तर त्याचे स्वागतच...
विश्वाचे आर्त

मनुष्यजातीच्या स्वभावातच भक्ती !

माणसातील माणूसकी जागृत असली पाहीजे. याचाच अर्थ त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. यासाठी हे अध्यात्मिक ग्रंथ आहेत. त्याच्या चिंतन, मननातून त्याने मनाची स्थिती साध्य करायची...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कमी उजेडात वाढणाऱ्या वनस्पती…

बऱ्याचदा अनेकांच्या घरात उजेड किंवा सूर्यप्रकाश येत नाही. अशावेळी कोणत्या वनस्पती घरात लावायचा हा मुख्य प्रश्न असतो. सावलीत किंवा कमी उजेडात येणारी झाडे कोणती आहेत...
मुक्त संवाद

मेंटेनन्स…

तेलपाणी दिल्यावर जशा वस्तू कुरकूर न करता सुरळीत चालतात. तसे नाते पण छान बहरेल.तेव्हा जे अजून बिघडले नाही ते त्या आधीच तपासून बघा म्हणजे डागडुजी...
विश्वाचे आर्त

ध्यानामृत…

ज्ञानरुपी सेवा म्हणजे ज्ञान देणाऱ्या ग्रंथांचे वाचन. मराठीत ज्ञान देणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या पारायणातून, वाचनातून आपण त्या ओव्या आत्मसात करायच्या आहेत. या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!