September 8, 2024

Month : December 2022

काय चाललयं अवतीभवती

वाचनकट्टा पुरस्कारासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन

वाचनकट्टा साहित्य पुरस्कार 2021-2022 करिता जाहीर आवाहन . साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण व समाजकारण या क्षेत्रात गेल्या दहावर्षांपासून काम करणाऱ्या वाचनकट्टा बहूउद्देशीय संस्था, काेल्हापूर तर्फे...
विश्वाचे आर्त

विषय विकारावर सकारात्मक विचारानेच करता येते मात

साधनेमुळे असे सकारात्मक विचार आपल्यामध्ये उत्पन्न होतात. यासाठी साधना नित्य नेमाने करायला हवी. साधनेच्या काळात आपल्या शरीरातील पित्त जळते. यातून अनेक उत्साहवर्धक द्रव्यांची निर्मिती होते....
काय चाललयं अवतीभवती

स्वागत फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सातारा – जिल्ह्यातील स्वागत फाऊंडेशनतर्फे कै. शामराव भिसे (गुरुजी) राज्यस्तरीय वाड्मयीन पुरस्कार २०२२ साठी विविध साहित्य प्रकारातील साहित्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. यासाठीकथा, कविता, कादंबरी,...
संशोधन आणि तंत्रज्ञान

जंतू नष्ट करणारे ‘एअर फिल्टर’ विकसित

हवेतून होणारे संक्रमण कमी करू शकणारे एक नाविन्यपूर्ण, हरित, नवीन प्रतिजैविक एअर फिल्टर तंत्रज्ञान नव्याने विकसित करण्यात आलेले एअर फिल्टर सामान्यत: ग्रीन टीमध्ये आढळणाऱ्या घटकांचा...
मुक्त संवाद

डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीतील महिला

हे पुस्तक एकीकडे डॉ .आंबेडकरांच्या चळवळीतील स्त्रियांच्या योगदानाचे भाष्य करते आणि दुसरीकडे फुले- आंबेडकर स्त्रीवादाचे प्रकटीकरण करते. प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण महाजन,संचालकडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि...
विश्वाचे आर्त

सद्गुरुच तारणहार असल्यानंतर बुडण्याची भिती कसली

सद्गुरूंचा हा उपदेशच मनाला मोठा धीर देतो. त्यांच्या या नुसत्या शब्दानेच मोठा आधार मिळतो. कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धाडस अंगात उत्पन्न होते. कामांमध्ये आधार मिळतो....
मुक्त संवाद

प्रेम उठाव परिवर्तन चळवळीच्या अंगाने जाणारा काव्यसंग्रह…..

डॉ. आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा संघर्ष कराचा नारा दिला व्यसनापासून दूर राहा. परंपरावादी व्यवसाय सोडून नवा विचार अंगीकारावा, न्याय, समता, बंधुता याप्रमाणे माणसाचे वर्तन...
काय चाललयं अवतीभवती

मोशीत इंद्रायणी साहित्य संमेलनाचे आयोजन

देहू-आळंदी परिसरातील साहित्यप्रेमी, रसिक ग्रामस्थांनी साहित्य, कला आणि मराठी भाषा संवर्धनासाठी इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेच्यावतीने मोशी (ता.हवेली) येथे एकदिवशीय ‘इंद्रायणी साहित्य...
काय चाललयं अवतीभवती

साहित्यकणा फाउंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशन संस्थेने विविध पुरस्कार देण्याचे योजिले आहे, अशी माहिती अध्यक्ष संजय गोराडे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सरकारच्या मते इतके आहे शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न

नवी दिल्ली – राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे जानेवारी 2019-डिसेंबर 2019 या काळामध्‍ये  देशाच्या ग्रामीण भागातील कृषी कुटुंबांच्या परिस्थिती मूल्यांकन सर्वेक्षणाच्या (एसएएस)...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!