September 8, 2024

Category : सत्ता संघर्ष

काय चाललयं अवतीभवती

सीमा वाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न – सुभाष देसाई

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा व  बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या आस्मितेचा प्रश्न आहे. याला मोठी दीर्घकालाची परंपरा लाभलेली आहे. या प्रश्नावर सभागृहाच्या...
काय चाललयं अवतीभवती

प्रसार माध्यमांनी स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात योद्ध्यांच्या शौर्यगाथा पुढे आणाव्यात – नरेंद्र मोदी

‘मातृभूमी’ वृत्तपत्राच्या शतकमहोत्सवी वर्ष समारंभाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण मातृभूमी चे व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. श्रेयांस कुमार, संपूर्ण चमू आणि मातृभूमीचे वाचक तसेच...
सत्ता संघर्ष

सध्यस्थितीत वैचारिक राजकारण संपले आहे, असे वाटते का ?

...
काय चाललयं अवतीभवती

न्यायालयाला छाननीचा निर्विवाद अधिकार

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने रद्द केली. चुकीचा, बेकायदेशीर, तर्कहीन व घटनात्मकदृष्ट्या अवैध निर्णयासंबंधी पुनरावलोकन करणेचा अधिकार निर्विवादपणे न्यायालयाला आहे असे स्पष्टपणे...
सत्ता संघर्ष

“… हा तर माणगाव परिषदेचा सन्मान!!!”

माणगाव परिषद हा केवळ एक इव्हेंट नव्हता, तर शंभर वर्षांच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा आणि एका नव्या परिवर्तन पर्वाची सुरवात होती. हा सारा...
सत्ता संघर्ष

भाषेच्या संवर्धनासाठी मराठी पाट्यांची सक्ती आपणास योग्य वाटते का ?

...
सत्ता संघर्ष

गोवा राज्यात 2022 निवडणुकीमध्ये कोणास बहुमत मिळेल ?

गोवा राज्यात 2022 निवडणुकीमध्ये कोणास बहुमत मिळेल ? भाषेच्या संवर्धनासाठी मराठी पाट्यांची सक्ती आपणास योग्य वाटते का ?...
काय चाललयं अवतीभवती

प्रत्येक कल्पकतेला सरकारचा पूर्ण पाठिंबा – पंतप्रधान

स्टार्ट अप्सची ही संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी, यासाठी 16 जानेवारी हा दिवस आता ‘राष्ट्रीय स्टार्टअप’ दिवस साजरा करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्ताने विविध...
सत्ता संघर्ष

सोहळा लोकशाहीचा , जागर मताधिकाराचा

मतदानासारखे दुधारी शस्त्र म्यान करण्यात शहाणपण नाही. संविधानाने प्रत्येक नागरिकांच्या मनगटात भरलेले बळ आहे. मतदार गर्भगळीत झाला तर, सत्तापिपासू गैरमार्गाने व्यभिचार करायला मोकळे. नव्या युगात...
काय चाललयं अवतीभवती

कृषी कायदे, आंदोलन आणि माघार

केंद्र सरकराने काही काळापूर्वी शेती संबंधी काही कायदे केले. त्यानंतर त्याच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर आंदोलन झाले. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अनपेक्षितपणे ते कायदे मागे घेतले. संसदेतही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!