September 8, 2024

Month : February 2021

काय चाललयं अवतीभवती

निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर

दादर : निकेतच्या संदेश पत्र संग्रहातील हा खजिना दुर्मीळ आहे. प्रत्येकाने त्यातील सगळी पत्र वाचली पाहिजेत. हा अमुल्य ठेवा वर्षानुवर्षे काम केल्यानंतर अथक परिश्रमाने जमा झालेला...
विश्वाचे आर्त

नामाचिया सहस्त्रवरी…

नाम स्मरणातून मनाची एकाग्रता साधता येते. मन नामावर एकाग्र व्हायला हवे. मनाच्या या एकाग्रतेने आपण बरेच काही साध्य करू शकतो. आपले आरोग्यही त्यामुळे सुधारते. आजच्या...
संशोधन आणि तंत्रज्ञान

प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्‍त ग्राफिन शीट उत्पादनाची सोपी पद्धत

प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्‍त ग्राफिन शीट उत्पादनाची सोपी पद्धत संशोधकांनी शोधून काढली आहे. ही पद्धत पर्यावरण पुरक तर आहेच याशिवाय यापासून उत्तमप्रतीचे इंधनही मिळू शकते. संशोधकांच्या...
संशोधन आणि तंत्रज्ञान

Neettu Talks : ‘ड’ जीवसत्वाचे महत्त्व…

‘ड ‘जीवनसत्वाचे महत्त्व काय आहे ? कमतरता असेल तर काय होते ? ‘ड ‘ जीवनसत्व कशामधून मिळते ? त्याचे स्त्रोत कोणते आहेत ? सुर्यप्रकाशातून ‘ड...
मुक्त संवाद

Neettu Talks : केसांच्या संदर्भातील गैरसमज दुर करून घ्या…

केसांच्या संदर्भात अनेक गैरसमज पाहायला मिळतात. कोणते आहेत हे समज – गैरसमज ? केसांची कोणती काळजी घ्यायला हवी ? केसामध्ये कशामुळे समस्या निर्माण होतात ?...
पर्यटन

सिंधुदुर्ग – अभेद्द किल्ला…(व्हिडिओ)

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील जलदुर्ग. मालवण शहराजवळ अरबी समुद्रात असणारा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या तीन वर्षात बांधलेला अभेद्द किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Neettu Talks : अभ्यास किंवा कामात मन एकाग्र कसे करायचे ?

अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करायचे ? कामावर लक्ष कसे केंद्रित करायचे ? कामात किंवा अभ्यासात उत्साह वाढावा यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करायला हवा ? कामामध्ये...
मुक्त संवाद

दम आलू – पटकण करता येण्यासारखी भाजी…

बऱ्याचदा घरात अचानक पाहूणे येतात. अशावेळी त्यांच्यासाठी नेमके वेगळे काय करायचे हा प्रश्न असतो. दम आलू ही भारतीय खाद्यपदार्थामध्ये एक विशिष्ट प्रकारची भाजी आहे. घरात...
मुक्त संवाद

ती वेळ…

कधीतरी दोन-तीनदा ती व्यक्ती नैराश्यातून जगावेच वाटत नाही किंवा तत्सम वाक्ये जेव्हा बोलते तेव्हाच जवळच्या व्यक्तिने जर तिला सकारात्मक काही सांगितले तर कदाचित बाजू पलटू...
पर्यटन

नैसर्गिक ओम आकाराचा गड – सामानगड (व्हिडिओ)

पश्चिम घाट हा जैवविविधता असणाऱ्या आठ जागांपैकी एक, सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्या सोबत गड किल्ल्यांचा ही वारसा आहे, आणि अशाच गड किल्ल्यांची गाथा सांगणारी सफर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!