September 8, 2024
Home » Dr V N Shinde » Page 4

Tag : Dr V N Shinde

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पंचगंगा प्रदूषण : खरंचं, आम्ही देवाचं लाडकं लेकरू आहोत ?

पाणी हे केवळ मानवाच्या नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे. पाण्याची गरज ओळखून मानवी संस्कृती नद्यांच्या काठावर विकसीत होत गेली. सुरुवातीपासून निसर्गाच वरदान लाभलेला कोल्हापूर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चिलापी मासा अन् नदी प्रदुषण !

चिलापी आणि नद्या प्रदूषण पंचगंगा नदी तर केवळ शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याअगोदरच प्रदूषित झाली आहे. या नदीतील पाणी अगदी इचलकरंजी शहराला कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गरज जागे होण्याची…

नैसर्गिक संसाधने वापरताना महात्मा गांधींचा एक विचार सर्वांनी लक्षात घ्यायला हवा. ते म्हणतात, ‘जमीन, पाणी आणि निसर्गाती संसांधने आपल्या बापजाद्यांची जहांगिरी नाही, तर ती पुढच्या...
संशोधन आणि तंत्रज्ञान

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान

जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान उतारावर वाहनाला गती मिळाल्यानंतर वाहनाचे इंजीन बंद करणे, हे आगीशी खेळण्यापेक्षा भयंकर असते. कारण यामध्ये आपण केवळ आपला नाही, तर इतरांचाही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुपारीची फुले…

मनात एक विचार आला… मानवाने शक्तीशाली कॅमेरा बनवला. इवल्याशा फुलांचे तो अंतरंग उलगडून दाखवू लागला. असंच एखादं माणसाचं मन उलगडून दाखवणारं यंत्र बनवलं गेलं असतं...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आरोग्यासाठी हवी हवेची गुणवत्ता…

कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वी जर राहण्यायोग्य राहिली नाही, तर… !

मानवाची शोध घेण्याची क्षमता अफाट आहे. आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. मानवी जीवन सुखकर बनवण्यासाठी नवतंत्रज्ञान शोधू शकतो. कोणत्याही संकटापुढे हार मानत नाही. अचानक...
कविता

फुलासारखं जपणं…

फुलासारखं जपणं... सोडूनिया माहेरा लेक निघता सासुरा सासरा बोलें जावया फुलासारखं जपाया पण फुलासारखं जपायचं म्हणजे काय करायच अर्थ नसतो माहित अनं कोणीच नाही सांगत...
संशोधन आणि तंत्रज्ञान

काचेचा शोध कसा लागला ? काय आहे इतिहास…

काच वाळूपासून बनते. असे विचार मनात सुरू असतानाच आठवले, की २०२२ हे ‘आंतरराष्ट्रीय काच वर्ष’ म्हणून साजरे करावे, असे राष्ट्रसंघाने जाहीर केले आणि मनात काचेचा...
संशोधन आणि तंत्रज्ञान

पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव

माणूस मरणाला घाबरतो, हेच खरं. ‘जन्म मिळाला, म्हणजे मरण निश्चित’, हे माहीत असूनही केवळ अवकाशातील अपघातात मरण येऊ नये, म्हणून ही आणखी एक उठाठेव केली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!