भाजपचे संकल्पपत्र ही मोदींची गॅरेंटी आहे, यावर पक्षाचा अधिक भर आहे. २०१४ मध्ये पक्षाच्या घोषणापत्रात मोदी हा शब्द ३ वेळा होता, यंदाच्या संकल्पपत्रात ६५ वेळा...
आपले मन हे वेगवेगळ्या विचारात अडकलेले आहे. त्यामुळे ते सतत विचलित होते. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मनातील चंचलतेमुळेच आपणास अपेक्षित यश प्राप्त होण्यात...
दोन वर्षापासून राज्याला ठाण्याचे अगदी धडाडीने काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाभलेले आहेत. ते यामध्ये जातीने लक्ष घालून कमीत कमी ठाणे, कल्याण न्यायालये नक्की सुधारतील...
आशियाई विकास बँकेने (एशियन डेव्हलपमेंट बँक- एडीबी) एक आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला असून आशिया खंडातील विविध देशांमधील वाढती महागाई, व्याजदर वाढीचा रेटा, सकल राष्ट्रीय उत्पन्न...
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळात बहुजन समाजाला व स्त्रियांना शिक्षण मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. आजच्या परिस्थितीमध्येही तेच करण्याचे षडयंत्र मनुवादी विकृती कडून रचले जात...
भारतातील काही नगरपालिकांनी कापडी पिशव्यांचे मशीन चौका चौकात बसविले आहे यामुळे ही शहरे प्लास्टिक पिशव्या मुक्त झाली आहे. ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात राबवावी यासाठी…...
मानवाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर बांधकाम शास्राची तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची अगदी नितांत गरज भासते. राज्यातील विकास कामे व सार्वजनिक बांधकाम विभाग ह्या एकाच...
बाळा कदम: वस्त्रहरणचा गोप्या ते मालवणी लोकप्रिय कवी मालवणी ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकातील ‘गोप्या ‘ या लोकप्रिय व्यक्तिरेखेसह वस्त्रहरणच्या १८०० प्रयोगात बाळा कदम या गुणी...
राज ठाकरे यांनीही मोदींवर यापूर्वी ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत धारदार व जोरदार टीका केली आहे, पण ती टीका वैयक्तिक नव्हती, तर मुद्द्यांवर होती, याचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406