September 8, 2024

Category : सत्ता संघर्ष

विशेष संपादकीय

भाषेच्या ऱ्हासाचं राजकारण…

भाषा ऱ्हास पावत चालल्यामुळे माणसामाणसांमधील संवाद हरवत चालला आहे. समूहाशी परंपरेतून चालत आलेले नाते संपत चालले असून सामूहिक संघर्षही संपत चालला असल्याचे दिसते आहे. माणसांचे...
काय चाललयं अवतीभवती

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हाच आत्महत्या रोखण्यावरील उपाय

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हे गुवाहाटीत आहे. पण महाराष्ट्रातील सह्यादीच्या कुशीत कृषी पर्यटनाला वाव देऊन जगभरातील पर्यटकाला काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...
मुक्त संवाद

सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी घोरपडे व धनाजी जाधव...
सत्ता संघर्ष

इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली..

सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते. सुवर्णा नाईक- निंबाळकर मुंबईने...
सत्ता संघर्ष

नाकर्ती घराणी नाकारा

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही...
काय चाललयं अवतीभवती

रुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी…

रेल्वे रुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही ठोस पावले उचललेली आहेत, अशी माहिती रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे....
काय चाललयं अवतीभवती

प्रचितीगडावर जाण्यासाठी उभारली शिडी !

नवीन शिडी उभी करायची तर जुनी शिडी बाजूला करणे आवश्यक होते. हे काम खूपच धोकादायक असल्याने काळजीपूर्वक करावे लागणार होते. वाहतूक कठीण असल्याने साहित्य मर्यादित...
सत्ता संघर्ष

प्रदूषण निवारण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी 1183 कोटी रुपये मंजूर

प्रदूषण निवारण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पाच नद्यांसाठी 1183 कोटी रुपये मंजूर मुंबई – महाराष्ट्रातील कृष्णा, पंचगंगा, गोदावरी, तापी आणि मुळा मुठा या पाच नद्यांच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा...
काय चाललयं अवतीभवती

कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणीउपलब्ध करण्याबाबत अभ्यास सुरू

कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणीउपलब्ध करण्याबाबत अभ्यास सुरू – जयंत पाटील मुंबई : कृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी आवश्यक २३.६६ टीएमसी पाण्यापैकी ७...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!