नदी, नाले, पाणथळ जागांच्या संवर्धनाचा विचार करताना शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब होणे गरजेचे आहे. केवळ गाळ उपसा करून नदी वाचवणे शक्य नाही. यासाठी योग्य अभ्यास हा...
उज्ज्वला मुसळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन स्त्री लिंग गुणोत्तरात घट होण्याच्या समस्येकडे एकाकीपणाने पाहिले जाऊ शकत नाही. स्त्री-पुरुष समानतेचा व्यापक दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. जर...
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे कोयना धरणाचा चौथा टप्पा आहे. हा भाग पूर्णतः जंगलाने वेढलेला असून या परिसरात वन्य जीवांचा वावर असतो. याच निसर्गरम्य परिसरात प्रयोगभूमी...
चिपळूण येथील डी बी जे महाविद्यालय आणि कोळकेवाडीतील प्रयोगभूमी शिक्षण केंद्राच्यावतीने विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष भातशेतीचा अनुभव देणारा कार्यक्रम झाला. शेती हा अन्नाचा प्रमुख स्त्रोत,...
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक, साहित्यिकांना एकसुत्रीय संदर्भ कक्षेत आणून ‘संदर्भ कोश’ निर्माण करण्याची योजना आहे. आगामी काळात हा कोश डिजीटल आणि छापील स्वरूपात तो...
कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत आम्हाला सामुहिक भूमिका ठरवावी लागेल. कोकणातील आमच्या आजूबाजूच्या पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी, दैनंदिन भौतिक सुविधा कमी करणारी ‘इको’ जीवनपध्दती...
आज या संदीपच्या गोष्टी लिखित स्वरूपात आपल्या समोर आल्या असल्या तरी त्या त्याच्या तोंडून ऐकण्यात खरी मजा असणार आहे. माझ्या अनुभवात अशा काही मुलांनी सांगितलेल्या...
गेली दोन वर्षे वणवा मुक्तीसाठी जनजागृतीचे काम चालू आहे. जागोजागी माहितीपर फलक, ग्रामसभांमधून मार्गदर्शन सत्रांद्वारे प्रबोधन, घरोघरी पत्रक वाटप सुरु आहे. ‘वणवा मुक्त कोंकण’ने जनजागृतीचे...
आदिवासी वाड्या वस्त्यावरील मुलांची भाषा वेगळी असते. त्यामुळे प्रमाण मराठी भाषा या मुलांना शिकताना अडचणी येतात. ही भाषा त्यांना पटकण समजत नाही. अशाने मुलांचा शाळेत...