कृषी कायदे रद्द झाल्यानंतर त्यावरील विषयावर राजन कोनवडेकर यांनी केलेला फुलबाज्या..
अगतिकता…
कृषि कायदे माघारीला
राजन कोनवडेकर
खूप खूप उशीर केला |
सात रांजण भरल्यावर
वाल्याचा वाल्मिकी झाला ||
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा