कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने चांगली निर्यात क्षमता असलेल्या 50 कृषी उत्पादनांची सारणी तयार केली आहे अशी माहिती अपेडाचे अध्यक्ष डॉ एम अंगमुथू यांनी...
छत्रपतींचा सुंदर इतिहास छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्रच नव्हे तर संरक्षण शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील आदराचे स्थान. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर...
भारतीय केळी आणि बेबीकॉर्न यांचा कॅनडाच्या बाजारपेठेत प्रवेश भारतात उत्पादित केळी आणि बेबीकॉर्न यांना कॅनडाच्या बाजारपेठेत प्रवेश मिळण्यासंदर्भात भारताची राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना आणि कॅनडा...
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने श्रीराम नवमी निमीत्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी सफरचंद फळाची आरास…...
बऱ्याचदा मित्र मैत्रिणींना भेटवस्तू काय द्यायची हा प्रश्न अनेकांना पडतो. नेहमीपेक्षा थोड्या हटके वस्तू भेट दिल्या तर त्या नेहमीच आठवणीत राहतात. तर मग जाणून घेऊया...
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे साहित्य पुरस्कार – 2021ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड )...
अहंकारावर नम्रतेचा उतारा आहे. अहंकार बळावू नये यासाठी अंगात नम्रता वाढवायला हवी. जितकी नम्रता वाढेल तितकी अहंकाराची तीव्रता कमी होत जाते. नम्रता मनात वाढण्यासाठी मनाची...
उन्हाळ्यात बागेची काळची कशी घ्यायची ? पाण्याची आवश्यकता विचारात घेऊन कोणत्या उपाययोजना कराव्यात ? झाडांची वाढ चांगली व्हावी यासाठी कोणत्या उपाय करावेत ? यासह विविध...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406