अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” या कथासंग्रहात भेटणारी माणसं ही मध्यमवर्गीय जगणं जगणारी आहेत, जगण्याची रोजची लढाई लढणारी, हरणारी आणि फक्त हरणारीच, माणस आहेत. त्यांच्या जिंकण्याचा...
गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे साहित्य पुरस्कार – 2021ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी मडिलगे खुर्द ( ता. भुदरगड )...