September 19, 2024

Month : April 2022

काय चाललयं अवतीभवती

पोहरागड-उमरीगडेर … वारी पंढरपूरेती ..भारी………………!

दखल एका प्रेरणास्थळाची……! पोहरागड-उमरीगडेर येथे भरण्यात येणाऱ्या यात्रेतील प्रथा परंपरावर काही बंधणे घालणे गरजेचे आहे. भक्तांच्या सोयी सुविधांसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. यात्रेच्या निमित्ताने लाखो...
मुक्त संवाद

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर भटक्या जमातींचे राहणीमान आणि जीवनमान अजूनही सुधारलेले नाही. अजूनही त्यांची जगण्यासाठीची धडपड पूर्वीसारखीच सुरू आहे. काही समाज वेगाने...
काय चाललयं अवतीभवती

रुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी…

रेल्वे रुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही ठोस पावले उचललेली आहेत, अशी माहिती रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घराच्या परिसरात लावा ही झाडे…

घराच्या आजुबाजुस कोणती झाडे लावावीत ? आणि का ? देशी झाडे लावणे कसे फायद्याची आहे ? याबाबात जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून...
विश्वाचे आर्त

गुरुसेवेतून मानवासाठी ज्ञानाची परंपरा

जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे. आत्मज्ञानी गुरूच हा मार्ग दाखवू...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बळीराजाला जगण्याची नवी उमेद देणारी कादंबरी

शेतकर्‍याने आपल्यावरील अन्यायांना कुरवाळत न बसता त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत बांधावी. “वादळाची काय भीती, तेच माझे गीत गाती” या ओळींप्रमाणे शेतकर्‍याने संकटांचा समर्थपणे सामना...
मुक्त संवाद

झाडीबोलीचे सौंदर्य आणि साहित्यिक मूल्य वाढविणारा कवितासंग्रह

कवी लक्ष्मण खोब्रागडे यांचा बावन्न कवितांचा समावेश असलेला लिपन कवितासंग्रह झाडीबोलीतील बावन्न अंगांनी सजलेला बावन्नकशी (इसरा) मौल्यवान दागिना होय. प्रा. विठ्ठल चौथाले चामोर्शीजिल्हा- गडचिरोली वैनगंगेच्या...
काय चाललयं अवतीभवती

सावधान ! मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरु

🐊मगरीच्या विणीचा तसेच संगोपनाचा हंगाम सुरू आहे.🐊 गेल्या चौदा वर्षात मगरीचे हल्ले झालेल्या नोंदी पाहता , मगरीने तिच्या अधिवासात धोका निर्माण झाल्यामुळे हल्ला झाल्याच्या घटना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विषमुक्त शेती उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शक

सध्या आरोग्यदायी, विषमुक्त शेतमाल विषयाचे महत्व वाढते आहे. अशा उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी आहे. अन्न सुरक्षितता (फूड सेफ्टी) हा विषय संपूर्ण जगाच्या अजेंड्यावर आहे. कोरोना संकटानंतर...
विशेष संपादकीय

कोठे गायी राहिल्या आता ?

घटते पशुधन, घटता शेतीचा आकार, घटते वनक्षेत्र यांचा विचार करता आता शेती, पर्यावरण समोरील आव्हाने वाढली आहेत. विषमुक्त शेती चळवळ, नैसर्गिक शेतीची चळवळ यावर संतांनी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!