September 19, 2024

Tag : Iye Marathichiye Nagari

काय चाललयं अवतीभवती

भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं, सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’भिंतींशिवाय दुसरे कोणी...
पर्यटन

हिमनगांची जागतिक राजधानी ग्रीनलँड…(व्हिडिओ)

ज्या बेटावर 81 टक्के बर्फाचे साम्राज्य आहे. त्याच नाव चक्क ग्रीन लँड कसं पडलं..? ग्रीनलँडमध्ये फिरण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश व जयंती प्रधान...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवराज्योदय तोरणापूर्वीच…!

शिवाजी महाराज यांनी तोरणा गड प्रथम घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले असे सांगितले जाते. पण त्यांच्या आधी शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या...
संशोधन आणि तंत्रज्ञान

संत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते ?

भारतात अनादी कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरू-शिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्‍वरांनंतर ही परंपरा अनेकांनी पुढे चालवली. त्यातीलच...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेततळ्यातील मासे मरत आहेत, मग हे करा उपाय…

मासेपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसात मासे मरत असल्याची माहिती मिळत आहे. ही समस्या कशामुळे झाली आहे ? यावर कोणते उपाय करायला हवेत ? शेततळ्यामध्ये...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Video : कडीपत्ता झाडाची निगा…

कडीपत्ता झाडाची कशी निगा राखायची ? त्याचे रोपे लावताना कोणती काळजी घ्यायला हवी ? कडीपत्यासाठी कोणती खते घालावीत ? पानावरील किड व रोगाचे नियंत्रण कसे...
काय चाललयं अवतीभवती

संत वाङ्ममय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाङ्मय अभ्यासावर आधारित साहित्यास पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी दोन सौर वर्षात प्रकाशित संत विषयक मराठी साहित्याचा विचार...
पर्यटन

Photos And Video : सामानगडावरील ऐतिहासिक सातकमान विहीर…

गडावर देखरेखेसाठी वेताळ बुरुज, प्रवेश बुरुज, झेंडा बुरुज, सोंडी बुरुज असून तटबंदीच्या डागडुजी आणि बांधणीसाठी विटा काढून नंतर पाण्यासाठी काढलेल्या विहिरी आहेत. गडाचं आभूषण असलेल्या...
काय चाललयं अवतीभवती

संस्कृतीबरोबरच पर्यावरणाची जनजागृती करणारी नाटिका…

मुलांच्या मनात संस्कार, संस्कृती आणि पर्यावरणाची जनजागृती करणाऱ्या ‘निर्धार ठाम शेवटला नेऊ आपले काम ‘ या सुंदर नाटिकेचे लेखन बबन शिंदे यांनी केलेले आहे. प्रा....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Neettu Talks : राईस ब्रॅन आईलचे फायदे…

खाद्य तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच सध्या यामध्ये अनेक प्रकारच्या तेलांचाही समावेश होऊ लागला आहे. पूर्वी शेंगतेल असायचे पण आता सोयाबीन, सूर्यफुल, करडई...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!