स्वच्छ समृद्ध गाव हे राष्ट्रसंतांचे स्वप्न – ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर मुर्झा येथील २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात परिसंवादांची मेजवानी कुरझा पारडी जि.भंडारा (मुकूंदराज साहित्य नगरी)...
व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला भूभरी हा कवितासंग्रह समाजाला निश्चित नवी दिशा देणारा आहे. आपल्या मनातील एक एक ठिणगी शाबूत ठेवण्यासाठी स्वतःच भूभरी होतो आहे कारण ती...
स्वच्छ आदर्श गाव हाची राष्ट्राचा पाया गावात चांगल्या बदलाला सुरूवात होईल. अस्वच्छपणाची प्रवृत्ती नष्ट होऊन गावात सहयोगवृत्ती वाढीस लागेल. सर्वांनी मिळून काम केल्याने उच्च निचताची...
झाडीबोली संवर्धनासाठी अहोरात्र झटणारे कवी. राष्ट्रसंताचे विचारप्रचारक म्हणून नव्हे, तर कवितेतील आशयसंपन्न भावगर्भिताचा सार लक्षात घेता, काव्यसंग्रहाला दिलेले खंजरी हे शीर्षक लक्ष्यार्थाची उंची गाठणारे आहे....
स्त्रियांच्या कर्तृत्वाचे वर्तुळ विस्तारले गेले पाहिजे, चार भिंतीच्या बाहेरील जग तिला अनुभवता यावे, ही प्रभा चौथाले यांच्या आईची भावना या पुस्तकाद्वारे शब्दबध्द झालीत. झाडीपट्टीची...