📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 25, 2026
काय चाललयं अवतीभवती

कदंब पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

Poets are invited to submit poetry collections published between January and December 2025 for the Kadamb Award. Entries accepted till May 31 at Maharashtra Granth Bhandar, Kolhapur.

कोल्हापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कविता संग्रहासाठी ‘कदंब पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यासाठी जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कविता संग्रहांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. इच्छुक कवींनी आपल्या कविता संग्रहाच्या दोन प्रती २ जुन २०२६ पर्यंत महाराष्ट्र ग्रंथ भांडारकडे पाठवाव्यात, असे आवाहन संयोजक मंजुश्री गोखले यांनी केले आहे.

पुरस्कार वितरण सोहळा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता :
महाराष्ट्र ग्रंथ भांडार, महाद्वार रोड, कोल्हापूर – ४१६००४.
संपर्क – +91 88053 55200

Related posts

साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी

काळभैरीच्या नावानं चांगभलं..

मी सतीसावित्री….वटसावित्री, कि…. फुल्यांची सावित्री

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406