आपल्याच देशातील आपले शेतकरी आपल्याच काही मागण्यासाठी सरकारकडे येऊन म्हणणे मांडत असताना आपले पंतप्रधान चर्चा करण्यास देखील तयार नव्हते. त्यांनी एकदा देखील शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा...
हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम एस स्वामीनाथन यांची आज १०० वी जयंती. डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे एक भारतीय कृषी, वनस्पती अनुवंशशास्त्रज्ञ तसेच मानवतावादी शास्त्रज्ञ...
सोयाबीनच्या चांगल्या पिकासाठी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत इंदूर येथे विचारमंथन नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री...
मराठीतील कृषिविषयक नियतकालिकांवरील गजेंद्र बडे यांचे ठरले राज्यातील पहिले संशोधन पुणे : कृषिमित्र गजेंद्र प्रभाकर बडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही...
कृषी संशोधन संस्थेच्या परस्पर समन्वयातून ‘एक राष्ट्र एक शेती आणि एक संघ ‘हे तत्व साकार होणार – केंद्रीय कृषी मंत्री आणिशेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह...
‘शाश्वत कृषी पद्धतींच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण’ या विषयावर, भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद अर्थात आय सी एस एस आर प्रायोजित राष्ट्रीय चर्चासत्र पुणे –...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406