दरवर्षी उन्हाचा कडाका वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. ग्लोबल वार्मिगने धोक्याची घंटा वाजवली आहे. अशा स्थितीत आपल्याकडील पश्चिम घाटाची काय स्थिती आहे ? यासह पर्यावरणातील विविध प्रश्नावर तज्ज्ञ डॉ. राजेंद्र फोंडे व सुहास वायंगणकर यांच्याशी चारुदत्त जोशी यांनी केलेला संवाद.…
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
