शिक्षणाचिये द्वारी हे पुस्तक प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि वाचनालयात असणे अत्यंत गरजेचे आहे. इतका हा लेखसंग्रह शिक्षणक्षेत्रासाठी अत्यावश्यक आहे. लेखसंग्रहाचा शेवट करताना लेखक एक चिंतनशील,...
लालपरी ही राज्यातील सामान्यांसाठी दळणवळणासाठीची अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. ती ज्या दिवशी थांबते त्या दिवशी राज्य थांबलेले असते. राज्यात आंदोलन, संप झाले तर ते जेव्हा...
गोतावळा या पुस्तकात चौवीस व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत. ती केवळ व्यक्तिचित्रे आहेत असे नाही तर ती व्यक्तिची भावचित्रे आहेत. त्यांच्यातील माणूसपणाची उंची त्यांनी अधोरेखित केली आहे....
आजवर शिक्षणक्षेत्रात नानाविध प्रयोग करुनही, अनेकानेक योजनांची अंमलबजावणी होऊनही मुले मात्र अंधारात चाचपडत असल्याचे वास्तव मुखपृष्ठावर फळ्याच्या खाली चितारले आहे. शिक्षण क्षेत्राशी निगडित कुणीही हे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406