September 8, 2024
httpsiyemarathichiyenagari.combook-review-bhimrao-dhulubule-poetry-collection
Home » महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

पुणे :- राजगुरुनगर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदच्या शाखेतर्फे विविध साहित्य प्रकारातील पुरस्कांची घोषणा करण्यात आले असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी दिली. या पुरस्कारांचे वितरण ११ फेब्रुवारी २०२४ (रविवारी) रोजी येथील पंचायत समिती सभागृहात सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

जाहीर करण्यात आलेले साहित्य पुरस्कार असे –

पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार –

इष्टक – अनिल धाकू कांबळी (कणकवली),
कासरा – ऐश्वर्य पाटेकर (नाशिक),
ब्लाटेन्टीया – बाळासाहेब लबडे (गुहागर),
काळजाचा नितळ तळ – भीमराव धुळूबळू – सांगली,
शिल्लक भीतीच्या गर्भ कोशातून – स्नेहा कदम (मुंबई)



लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कादंबरी पुरस्कार –

दयन – प्रा.युवराज पवार (धुळे),  
नैमिषारण्यात अर्ध्या रात्री – मुरलीधर सुतार (तळेगाव दाभाडे) .  



कै. शंकर पाटील कथासंग्रह पुरस्कार

उसवण – लक्ष्मण दिवटे – बीड
झालं गेले – साहेबराव पवळे – पुणे

चंद्रकुमार नलगे ललित लेखन पुरस्कार

ललितरंग – विद्या पेठे ( पुणे)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पावसाळ्यात बागेतील झाडांची काळजी कशी घ्यायची ?

प्रशासकीय सुधारणेच्या प्रयोगशीलतेची – डबल बेल

ज्ञानप्राप्तीसाठी जाणून घ्या अज्ञानी लक्षणे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading