कणकवली – सिंधुदुर्गातील समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ नव्या जुन्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी कार्यरत असते. आता या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील नव्या जुन्या...
अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात – कवी अजय कांडरकणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम कणकवली – आपली बोली टिकली तरच आपली प्रमाणभाषा टिकत असते. त्यामुळे बोलीला...
अभिजन बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो – अजय कांडरपहिल्या साहित्य संगीत संमेलनाला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसादकविता – गाण्यांची मैफल आणि साहित्य संगीत चर्चाही कणकवली –...
कणकवली – सम्यक संबोधी सिंधुदूर्ग संस्थेच्यावतीने यावर्षीपासून उत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी सम्यक संबोधी काव्य पुरस्कार दिला जाणार आहे. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे स्वरूप...
सहानुभूतीच्याही पलीकडे जाऊन कवी आपल्या कवितेतून आंबेडकरांच्या व्यापक जीवनदृष्टीचा आणि त्यांनी केलेल्या रचनात्मक कार्याचा आलेखच वाचकांच्या डोळ्यापुढे कवी उभा करतो. बाबासाहेबांनी वर्णव्यवस्थेचाही अत्यंत सखोल अभ्यास...
कणकवली – समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. आद्य इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे...
कणकवली – कवी सुरेश बिले हे सांस्कृतिक क्षेत्रातील प्रामाणिक कार्यकर्ते. त्यांच्या ‘बोल अंतरीचे ‘ या काव्यसंग्रहातील कविता वाचताना त्यांच्या प्रांजळ स्वभावाचे दर्शन घडते. ‘बोल अंतरीचे...
कणकवली – येथील कवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते सुरेश बिले यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘बोल अंतरीचे’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नामवंत कवी आणि स्तंभ लेखक...
कणकवली – आजच्या सोशल मीडियाच्या काळात मराठी कविता अधिक उथळ होत गेली असताना गंभीरपणे काव्य लेखन करणाऱ्या कवींना नांदगाव किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कविवर्य नारायण...
शाश्वत सत्याचा शोध घेणे हे चांगल्या शिल्पकाराचे काम असते. एखाद्या सुंदर व्यक्तीचे शिल्प बनवण्याच्या पलिकडला आनंद मला श्रमाशी निगडित शिल्प बनवते तेव्हा मिळतो.कलाकार म्हणून आपल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406