सध्या हिंदी भाषा पहिलीपासून शिकवली जावी का ? या संदर्भात महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या मुद्द्यावर राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नच अधिक होत आहे....
दीपक मेंगाणे हे असेच अस्वस्थ अधिकारी आहेत. त्यांनी या अस्वस्थेतून प्राथमिक शिक्षणात काय प्रयोग करता येतील याबद्दलची निबंध स्पर्धा आयोजित केली. त्यांनी घेतलेल्या निबंध स्पर्धेतून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406