January 2, 2026
Home » Natural Farming

Natural Farming

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानभाज्याच्या जगातील आरोग्य संस्कृती

रानभाज्या म्हणजे सर्वांचे जीवप्राण असेच म्हणावे लागेल. या रानभाज्यांची माहिती ग्रामीणांना आहे आता लिखित रुपात ती शहरापर्यंत पोहचेल. नागरीकरणामुळे खानपान, रहनसहन, व्यस्त, दगदग, धावपळीचे जीवन...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नारायणगाव येथे १९ नोव्हेंबरला नैसर्गिक शेती प्रशिक्षण

शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – कृषी विज्ञान केंद्राचे ( KVK ) आवाहन नारायणगाव (पुणे) – येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या (KVK) वतीने नैसर्गिक...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· आशियाई बी बियाणे परिषद – 2025 चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत 25 लाख हेक्टर...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेंद्रीय शेतीतून घडेल, निरोगी विकसित भारत !

शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते आहे. अखंड सजिवसृष्टीच्या जीविताला धोका...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

माती : जेथे अन्न सुरू होते

मानवाच्या चुकीच्या शेती पद्धतीमुळे मातीचा ऱ्हास होत चाललेला आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पुढच्या पिढीला माती शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मातीचे रक्षण करणे हे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नैसर्गिक उत्पादन प्रदर्शन, वेस्ट 2025 मध्ये अपेडाने केले भारताच्या सेंद्रिय उत्कृष्टतेचे प्रदर्शन

नवी दिल्‍ली – अमेरिकेतील कॅलिफोर्निया मधील अनाहिम कन्व्हेन्शन सेंटर येथे 4 ते  7, मार्च 2025 या कालावधीत आयोजित केलेल्या नैसर्गिक उत्पादन प्रदर्शनात अपेडा (APEDA) अर्थात...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नैसर्गिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन

नैसर्गिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन खरे तर ही एवढी सोपी पद्धत असताना जी स्वयंपूर्ण स्वयंपोशी स्वयंविकासी आहे, आपण मानवाने मात्र शेती करण्याच्या नावाखाली ती अत्यंत अवघड करून...
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोळकेवाडीतील प्रयोगशील उपक्रमांची भूमी

काय झाडी, काय डोंगर दिसायला खूप चांगले वाटतात. मन प्रसन्न होते. पण या डोगरात, या झाडीत राहाणाऱ्या माणसांचे कष्ट अन् दुःख कधी जाणून घेण्याचा प्रयत्न...
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ७५ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचा सुरतचा उपक्रम आदर्शवत – नरेंद्र मोदी

 550 पंचायतींमधील 40 हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक शेतीत गुंतले गावखेड्यांनी दाखवून दिले आहे की खेडी केवळ बदल घडवून आणू शकत नाहीत तर बदलाचे नेतृत्वही करू शकतात लाखो शेतकऱ्यांना...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!