स्वामीनाथन यांनी देशात गहु आणि तांदुळ उत्पादनात क्रांती घडवली. स्वामीनाथन कमिशन लागू करा ही प्रत्येक शेतकऱ्याची मागणी असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा अशी मागणी करणारे स्वामीनाथन आज आपल्यात नाहीत. पण त्यांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून शेतकऱ्यांना न्याय देणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
विजय जावंधिया
शेतकरी संघटना
Related posts
- Comments
- reviews
